शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पश्चिम विदर्भावर शिवसेनेचे लक्ष

By admin | Updated: January 31, 2015 23:11 IST

पश्चिम विदर्भात संघटनेकडे विशेष लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने आता लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती महापालिका निवडणुका

अमरावती : पश्चिम विदर्भात संघटनेकडे विशेष लक्ष न देणाऱ्या शिवसेनेने आता लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.पश्चिम विदर्भ शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून मानला जातो. मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला भरभरून यश मिळवून दिले.यामध्ये शिवसेनेला अमरावती जिल्ह्यात एकही जागा कायम ठेवता आली नाही. त्यामुळे आता पश्चिम विदर्भातील शिवसेनेचा बाल्लेकिला कायम ठेवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चित्र बदलावे यासाठी शिवसैनिकांना नव्याने ऊर्जा देण्यासाठी सेना नेते आणि पक्षातीलप्रमुख पदाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावतीत शुक्रवारी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि रवींद्र मिर्लेकर यांनी जिल्ह्यातील सेना पदाधिकारी यांच्याशी संघटनात्मक आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतली. संघटन बांधणीचा कानमंत्र दिला आहे. शासकीय विश्रामगृहात या सेना नेत्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय बंड, प्रशांत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, सुधीर सूर्यवंशी व अन्य प्रमुख सेना पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुका स्वतंत्र लढविण्याच्या उद्देशाने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करताना तरूणाईला फोकस केले जाणार आहे. विधानसभा निवडणूकीत पश्चिम विदर्भात शिवसेनेला अनअपेक्षित होते .यापुर्वी या भागात सर्व निवडणूकीत मतदारांनी उस्फूर्त साथ दिली आहे. त्यामुळे कुठे कमी पडलो पुढील वाटचाल कशी राहील कार्यकर्त्याचे मनोबल कशाप्रकारे उंचावेल यावर या चर्चेत भर देण्यात आला आहे. त्यामुळे आमागी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका साठीही ही संघटनात्मक चर्चा महत्वपूर्ण मानली जात असल्याचे सेनेच्या गोठात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)