शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शिवसेना ठाकरे गटाचा कृषी कार्यालयात ठिय्या; पीक विम्याचा घोळ, सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 26, 2023 20:00 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे झालेले असताना येलो मोझॅक दाखविण्यात आला.

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे झालेले असताना येलो मोझॅक दाखविण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही. या सर्व सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्यासह शेतकऱ्यांनी एसएओंच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

पावसामुळे खरिपाच्या पिकांचे सारखेच नुकसान झालेले असताना पीक विमा भरपाईत मात्र प्रचंड तफावत आहे. विमा प्रतिनिधीद्वारा शेतकऱ्यांना पैशांची मागणी करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिलेत, त्यांच्या शेतात नुकसान जास्त दाखविण्यात आले व ज्यांनी दिले नाहीत, त्यांचे नुकसान कमी दाखविल्याने त्यांना भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप मारोटकर यांनी केला. त्यामुळे या सर्व सर्व्हेअरवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्याकडे केली. 

टॅग्स :AmravatiअमरावतीShiv Senaशिवसेना