शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

अप्पर वर्धाची सात दारे उघडली

By admin | Updated: September 18, 2015 00:14 IST

दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत.

मोर्शी : दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत. पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा पाहता दारांची संख्या कमी अधिक केली जात आहे. अप्पर वर्धा धरणाची जलसंचयन क्षमता ३४२.५० मीटरची निर्धारित आहे. आॅगस्ट महिन्यात ही पातळी धरणाने पूर्ण केली. एकूणच धरणात १०० टक्के पाण्याची साठवणूक झालेली आहे. मागील आठवडापासून थांबून थांबून पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणातील जलसाठयात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त आलेले पाणी धरणाची दारे उघडून सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून धरणातील जलस्तराकडे पाहता सुरवातीला २ नंतर ३ आणि आज गुरूवारी १३ पैकी ७ दारे ३० सेंमी उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून ३४३ घनमीटर प्रती सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. एवढाच पाण्याचा येवा असल्याची माहिती शाखा अभियंता साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)बगाजी सागरचे ११ दरवाजे उघडलेधामणगाव : धरण क्षेत्रात गुरूवारी सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे ११ दरवाजे १५ से.मी.ने उघडण्यात आले असून त्यातून ११० क्युसेक्स पाण्याच विसर्ग सुरू आहे. आणखी १० दरवाजे उघडण्याची शक्यता धरण विभागाने वर्तविली आहे.