शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

अप्पर वर्धाची सात दारे उघडली

By admin | Updated: September 18, 2015 00:14 IST

दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत.

मोर्शी : दोन दिवसांपासून अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्यामुळे धरणाची ७ दारे उघडण्यात आली आहेत. पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा पाहता दारांची संख्या कमी अधिक केली जात आहे. अप्पर वर्धा धरणाची जलसंचयन क्षमता ३४२.५० मीटरची निर्धारित आहे. आॅगस्ट महिन्यात ही पातळी धरणाने पूर्ण केली. एकूणच धरणात १०० टक्के पाण्याची साठवणूक झालेली आहे. मागील आठवडापासून थांबून थांबून पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणातील जलसाठयात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त आलेले पाणी धरणाची दारे उघडून सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून धरणातील जलस्तराकडे पाहता सुरवातीला २ नंतर ३ आणि आज गुरूवारी १३ पैकी ७ दारे ३० सेंमी उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून ३४३ घनमीटर प्रती सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. एवढाच पाण्याचा येवा असल्याची माहिती शाखा अभियंता साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)बगाजी सागरचे ११ दरवाजे उघडलेधामणगाव : धरण क्षेत्रात गुरूवारी सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे ११ दरवाजे १५ से.मी.ने उघडण्यात आले असून त्यातून ११० क्युसेक्स पाण्याच विसर्ग सुरू आहे. आणखी १० दरवाजे उघडण्याची शक्यता धरण विभागाने वर्तविली आहे.