शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकांच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:49 IST

जिल्हातील शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनाना सदर कायद्यांतर्गत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही मंडळामार्फत नोंदणी झालेल्या सुरक्षाकांची करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देसुनील देशमुख : जिल्हाधिकाºयांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हातील शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनाना सदर कायद्यांतर्गत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही मंडळामार्फत नोंदणी झालेल्या सुरक्षाकांची करणे बंधनकारक आहे. मात्र, तसे झालेले नाही. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांचे आर्थिक शोषण होत असल्याने आ. सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत याविषयी बैठक होवून चर्चा करण्यात आली.बाजार समितीत कंत्राटदारामार्फत सुरक्षा रक्षक पुरविण्यात येत असल्याचे सचिवांनी सांगितले. मात्र, कंत्राटदाराकडून सुरक्षा रक्षकांना अत्यल्प मानधन देण्यात येत असल्याची बाब आ. देशमुख यांनी निर्दशनास आणून दिली. शासनाच्या कल्याणकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. कायद्याची अंमलबजावणी बंधनकारक असताना सुध्दा ते केले जात नाही, याबद्दल आ. देशमुख यांनी जाब विचारला. कृषि उत्पन्न बाजार समितीचे े संचालक मंडळाची मान्यता घेवून सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्या करण्याचे आश्वासन देण्यात आले. संचालक मंडळाने याबाबत टाळाटाळ केल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सक्तीने सदर कायद्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना आ. देशमुख यांनी केल्यात. दरम्यान जिल्हाधिकाºयांनी याविषयी लक्ष घालून कामगारांना न्याय प्रदान करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सतिश भोसले, रोशन शिंदे, अंकुश जाधव, विनोद आठवले, राहुल मोहोड, अनिल शिराडकर, मोहम्मद अन्सारी, प्रमोद इंगोले, विठ्ठल कलाने, देवानंद मेश्राम, व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.