शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

सहायक बीडीओंच्या हाती गोपनीय अहवालाची चावी

By admin | Updated: November 9, 2014 22:25 IST

पंचायत समिती स्तरावरील कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्याची जबाबदारी शासनाने आता सहायक

अमरावती : पंचायत समिती स्तरावरील कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्याची जबाबदारी शासनाने आता सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. सहायक बीडीओंच्या कामांच्या वाटपामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी शासनाने ३० आॅक्टोबर रोजी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सहायक बीडीओंच्या कामांची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर कामात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच कामकाजाची विभागणी करण्यासाठी राज्य शासनाने दीड वर्षांपूर्वी सहाय्यक बीडीओचे पद निर्माण केले. यासाठी राज्यात ३५१ पदे निर्माण करण्यात आली. त्या कामांबाबत मार्गदर्शक सूचनादेखील त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश पंचायत समितींमध्ये सहायक बीडीओंच्या कामांमध्ये एकसूत्रता नसल्याच्या तक्रारी सरकारला प्राप्त झाल्यात. कामांचे वाटप सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग, जिल्हा व गट स्तरावरील कामे वाटपाबाबत प्रस्ताव मागविण्यात आले. त्या प्रस्तावाची विभाग स्तरावरून तपासणी करून सहायक बीडीओंच्या कामे वाटपाचा सुधारित आदेश ३० आॅक्टोबरला जारी करण्यात आला. पंचायत समिती स्तरावरील सर्व आस्थापनांविषयक बाबी, पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करणे, पंचायतराज समितीचा अनुपालन अहवाल, लोकसेवा समितीचा अनुशासन अहवाल, ग्रामपंचायतीच्या कायदेशीर बाबी, ग्रामपंचायतीच्या मासिक सभा, ग्रामपंचायतींचे संनियंत्रण, म.गांधी ग्रामीण रोजगार योजना, यशवंत पंचायतराज योजना, पंसस्तरावरील कायदेशीर बाबी, सहायक बीडीओंमार्फत गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे नवीन निर्बंध नवीन आदेशान्वये घालून देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय स्तरावर उपायुक्त (आस्थापना) आणि जिप.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)