शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

दुसऱ्या दिवशी ६४१ उमेदवारी अर्ज दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST

अमरावती : उमेदवारी अर्जाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जिल्ह्यात ६४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी १३ अर्ज प्राप्त झाल्याने ...

अमरावती : उमेदवारी अर्जाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जिल्ह्यात ६४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. बुधवारी १३ अर्ज प्राप्त झाल्याने एकूण ६५९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. सलग तीन दिवस सुट्या आल्याने आता शेवटच्या तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धूमशान राहणार आहे.

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी सहा तालुक्यात उमेदवारी अर्ज निरंक होते. मात्र, गुरुवारी ६४१ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात ६२, भातकुली ४६, तिवसा १२, दर्यापूर ८१, मोर्शी ६१, वरूड ३९,अंजनगाव सुर्जी ७६, अचलपूर २७, धारणी ४०, चिखलदरा २५, नांदगाव खंडेश्वर २५, चांदूर रेल्वे १९, चांदूर बाजार ७१ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान काही गावांत वाळू निर्गती धोरणासंदर्भात ग्रामसभा घेण्याबाबत सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेत कुठलीच आठकाठी नाही. मात्र, या ग्रामसभेत या धोरणाव्यतिरिक्त कुठल्याच विषयावर चर्चा करण्यात येणार नसल्याचे आयोगाने बजावले आहे.

बॉक्स

उमेदवार किमान ७ वी पास असावा

उमेदवार किमान ७ वी पास असावा किंवा ७ वी इयत्तेसी समतुल्य शौक्षणिक अर्हता असल्याशिवाय वा त्याने सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याखेरीज त्यांना सदस्य म्हणून निवडून दिली जाण्यास अनर्ह असणार नाही, अशी यापूर्वीची अधिसुचना असल्याने उमेदवारांना अर्जासोबत या शौक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जोडावी लागणार आहे. तसे आयोगाचे गुरुवारचे निर्देश असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.