शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

सावर्डीची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल

By admin | Updated: January 11, 2016 00:14 IST

स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हागणदारीमुक्त गावाकडे अमरावती तालुक्यातील सावर्डी या गावाने वाटचाल सुरू केली आहे.

समितीने केली पाहणी : तालुक्यातील एकमेव गावनांदगाव पेठ : स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हागणदारीमुक्त गावाकडे अमरावती तालुक्यातील सावर्डी या गावाने वाटचाल सुरू केली आहे. राज्यस्तरीय समितीने केलेल्या पाहणीतून सकारात्मक निकाल येण्याची चिन्हे आहे. शुक्रवारी राज्यस्तरीय हागणदारीमुक्त समिती सकाळी १० वाजताच सावर्डीला पोहोचली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन करून समितीने संपूर्ण गावाची तपासणी केली. पथकाचे प्रमुख गजानन काकड, बी. एम. बोरडे, नीलेश नागपूरकर, धनंजय तिरमारे, विस्तार अधिकारी देशमुख यांनी तपासणीच्या व पडताळणीच्या अनुषंगाने शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैयक्तिक शौचालय सांडपाणी व घनकचरा याबाबत गावफेरीतून संपूर्ण माहिती घेतली व गावकऱ्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. समितीने याबाबत सरपंच राहुल उके व गावकऱ्यांचे भरभरून कौतुक केले. एकंदरीत स्वच्छ भारत मिशनमध्ये सावर्डीने स्थान मिळविले असून दिल्ली येथील पथकाच्या तपासणीनंतर सावर्डी गाव हागणदारीमुक्त घोषित करण्यात येईल. राज्यस्तरीय समितीने हिरवी झेंडी दिली आता शेवटचा टप्पा लवकरच पूर्ण होईल. यावेळी पथकासोबतच उपसरपंच नलिनी मेश्राम, ग्रामसेविका स्वाती कांडलकर, रिता मेश्राम, चंद्रभान गोंडाने, सयाबाई मेश्राम, राधा मेश्राम, सावित्रीबाई मेटांगे, पो. पा. नरेंद्र मेश्राम, रिहान खाँन, माणिक खोब्रागडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)सरपंचपदाचे सूत्र हाती घेतल्यापासून सावर्डीचा विकास हेच ध्येय असल्याने पहिल्याच दिवसापासून स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण हागणदारी नष्ट केली. आज प्रत्येकाच्याच घरी शासन योजनेचे शौचालये आहेत. त्यामुळे उशीरा का होईना आमच्या परिश्रमाचे हे फलितच आहे.- राहुल उके, सरपंच, सावर्डी.