शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

शनिवारी उच्चांकी ८०६ संक्रमनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ९६ वरून ८१ टक्क्यांवर आलेला आहे. शनिवारी आतापर्यंत उच्चांकी ८०६ ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ९६ वरून ८१ टक्क्यांवर आलेला आहे. शनिवारी आतापर्यंत उच्चांकी ८०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने सातव्या दिवसी सकाळी रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर रुग्ण उपचारार्थ दाखल होतो व त्यांना पाच दिवसांचा औषधांचा कोर्स दिल्यानंतर सातव्या दिवशी घरी पाठविण्यात येत आहे. त्यानंतर या रुग्णावर आरोग्य यंत्रणेचे कुठलेच लक्ष राहत नाही. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार रुग्णाने १० ते ११ दिवसांपर्यंत चाचणी केल्यास अहवाल पॉझिटिव्ह येतो. म्हणजेच त्याचे शरिरात कोरोनाचा विषाणू असतो व नंतरचे तीन दिवस अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्णापासून अन्य व्यक्तीला संसर्ग होत नाही व त्यासाठीचा १४ दिवसांचा विलगिकरणाचा कालावधी असल्याचे सांगण्यात आले.

सुरुवातीच्या काळात १५ दिवस संक्रमित रुग्णांवर उपचारानंतर झाल्यानंतर सलग अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज दिला व आजारातून बरे झाल्यावर त्यांना हिंमत वाढविण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनातील अधिकारी टाळ्या वाजवून स्वागत करीत असत. मात्र, मे महिन्यानंतर रुग्णसंख्या वाढली व कोरोनाग्रस्तांना १० दिवसांनी डिस्चार्ज देण्याबाबत आरोग्य विभागाच्या गाईडलाईन आल्यात व आता सातव्या दिवशीच संक्रमित रुग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने पुढच्या सात दिवसांतील होम क्वारंटाईन रुग्णांवर कोण ‘वाॅच’ ठेवणार, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.