शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शेतकरी हितार्थ अन्नत्याग आंदोलन

By admin | Updated: June 16, 2016 00:36 IST

शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना गेंड्याची कातडी पांघरलेल्या निगरगट्ट शासनाचा निषेध म्हणून प्रहार...

विविध मागण्या : प्रहारचा पुढाकारतिवसा : शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना गेंड्याची कातडी पांघरलेल्या निगरगट्ट शासनाचा निषेध म्हणून प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष राज माहोरे यांनी १३ जून सोमवारी तिवसा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले.राज्यभरात शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असून कांद्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकून निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना विनाअट कर्ज देण्यात यावे. शेतकरी हितार्थ स्वामिनाथन आयोग तत्काळ लागू करण्यात यावा, या मागण्या शासनाने तत्काळ पूर्ण कराव्या, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन उदासिन असल्याचा आरोप देखील प्रहारचे राज माहोरे यांनी केला. यावे ळी शहराध्यक्ष भूषण यावले, युवा स्वाभिमानचे धीरज केने, भारिपचे जानराव मनोहर, दिलीप शापामोहन, आदी उपस्थित होते. आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. (तालुका प्रतिनिधी)