शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

‘श्रीं’च्या प्रतिमेला कचºयाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:02 IST

श्री संत गजानन महाराजांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या खापर्डे वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण साठली आहे.

ठळक मुद्देखापर्डे वाडा : भाविकांच्या भावनांशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्री संत गजानन महाराजांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या खापर्डे वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण साठली आहे. याच अवस्थेत भाविकांनी ‘श्रीं’च्या प्रतिमेसमोर गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान आरती आटोपली. महानगरपालिकेने पुढाकार घेऊन हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी ‘श्रीं’च्या भक्तांनी केली आहे.श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना साक्षात गजानन महाराजांनी खापर्डे वाड्याला भेट देऊन विश्रांती केल्याची दासगणू महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे. भाविकांकडून येथे गुरुवारी आरती करण्यात येते. परंतु, ज्यांनी ही जागा विकत घेतली, त्या कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने परिसरातून येथे केरकचरा टाकला जातो. या ठिकाणी झाडझुडपे वाढली आहेत.‘श्रीं’ची प्रतिमा लावण्यात आल्याने महानगरपालिकेने सदर परिसर स्वच्छ करून घ्यावा व केरकचरा टाकण्यास बंदी करावी, अशी मागणी आरतीला उपस्थित नीलेश चावंडे, राजू खैरे, राजेंद्र परिहार, अरुण मानेकर, पप्पू राठोड, योगेश तापकिरे, सत्यनारायण यादव, आशिष पांडे, सुधाकर सावरकर, प्रकाश गावंडे, बंडू पेटकर यांच्यासह अनेक भाविकांनी केली.महापालिकेचे दुर्लक्ष का?खापर्डे वाड्यात श्री संत गजानन महाराजांचे भक्त दर गुरुवारी आरती करतात. महाराजांची साक्ष असलेले वृक्ष तोडण्यात आले. ते बसले होते तो चौथराही तोडण्यात आला. कुंपण घालून प्रतिबंध घातला गेला. भाविक ‘श्रीं’ची प्रतीमा लावून आरती करतात. आता तो परिसर कचरा आणि घाणीने व्यापला आहे. महापालिका तेथील कचरा का उचलत नाही, असा भाविकांचा प्रश्न आहे.