शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:05 IST

एप्रिल, मे व जूनमध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. याच महिन्यात खरिपाची लगबग असते, तर विवाह समारंभ ...

एप्रिल, मे व जूनमध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. याच महिन्यात खरिपाची लगबग असते, तर विवाह समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसुद्धा करतात. परंतु, गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूने लग्न सोहळे पूर्णतः बंद असल्याने अर्थव्यवस्थेला लगाम लागल्याचे दिसत आहे.

यावर्षी गव्हाची व हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात झाली. परंतु, आजही शेतकऱ्यांच्या घरामध्ये हा धान्य माल पडून असल्याने शेतकरीसुद्धा आर्थिक खाईत सापडला आहे.

शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूरही आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर शेतमजुरांची उपजिविका अवलंबून असते. मात्र, शेतकऱ्याकडे आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे शेतमजुरांसमोर रोजची जेवणाची भ्रांत आहे. शेतीच्या मालाला अधिक भाव नसल्याने मिळेल त्या भावात विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.