शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात हगणदरीमुक्ती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST

कावली वसाड : शासनाच्या विविध योजना तथा स्वच्छ भारत अभियानांतर्गत धामणगाव रेल्वे तालुक्यातील हजारो शौचालयाचे बांधकाम केले असले ...

कावली वसाड : शासनाच्या विविध योजना तथा स्वच्छ भारत अभियानांतर्गत धामणगाव रेल्वे तालुक्यातील हजारो शौचालयाचे बांधकाम केले असले तरी आजही ग्रामीण भागातील नागरिक बाहेर शौचास जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हगणदरीमुक्ती केवळ कागदावरच का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गाव हगणदरीमुक्त झाले असल्याचा मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील स्थिती वेगळी आहे. काही ग्रामपंचायतींनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली. काही दिवस सार्वजनिक शौचालयांची देखभाल करण्यात आली. आता मात्र ते पडक्या अवस्थेला पोहोचले आहेत. काही काळ गुड मॉर्निंग पथकाची भीती निर्माण झाली होती. मात्र, आता ती पथके गुंडाळली गेली आहेत.

नवे सदस्य करतील का लोटाबंदी?

दोन महिन्यांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये नव्याने सरपंच, उपसरपंच, सदस्य निवडून आले. आजही सकाळच्या वेळेला ग्रामीण भागात अनेक नागरिक लोटे घेऊन शौचास बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती सुधारण्याचे आव्हान नव्या सदस्य, सरपंचांवर आहे.