शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सातेफळ गावात रस्त्याचे झाले पांदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST

सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना दुसरीकडे गावातीलच मुख्य रस्त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देसर्वत्र चिखल, पाणी : पायी चालणे कठीण, चारचाकी निघणेही मुश्कील

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यात बऱ्यापैकी पांदण रस्ते तयार झाले असून, यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात जाणे सोईचे झाले आहे. याउलट गावातील रस्ते पांदणसदृश झाले आहेत. सातेफळ गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ गावातील अंतर्गत रस्त्याची ऐन पावसाळ्यात वाट लागली आहे. सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना दुसरीकडे गावातीलच मुख्य रस्त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.तीन वर्षांपासून प्रशासनाकडे मागणीगावातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तीन वर्षांपासून प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र, अजूनही रस्त्याचे काम झालेले नाही. प्रशासनाने या रस्त्याचे बांधकाम त्वरित करावे, अशी मागणी ग्रामस्थ देवानंद कदम यांनी केली.म्हातारे, वाहनचालकांना त्रासगावातील या मुख्य रस्त्याची अशी गंभीर परिस्थिती झाली असताना, आम्ही लोकप्रतिनिधींकडे याबाबतची निवेदने दिली. परंतु, त्यावर अजूनही काही झालेले नाही. या रस्त्याचा गावातील वृद्ध नागरिक, वाहनचालकांना त्रास होत आहे. जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी विकासाकडे वाटचाल पाहिली. आता ही वाटचाल उलट्या दिशेने सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.गावातील या मुख्य रस्त्याची अशी गंभीर परिस्थिती झाली असतांना आम्ही लोकप्रतिनीधींकडे याबाबतचे निवेदने दिली. परंतु, त्यावर अजूनही काही कार्यवाही झालेली नाही. या रस्त्याचा गावातील वृद्ध नागरिक, वाहनचालकांना त्रास होत असला तरी याकडे लक्ष द्यावे, असे मनीष मोहोड यांनी म्हटले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा