शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
3
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
4
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
6
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
7
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
8
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
9
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
10
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
11
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
12
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
13
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
14
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
15
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
16
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
17
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
18
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
19
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
20
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

शेतकºयांनी एकजूट होण्याची हीच योग्य वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:38 IST

शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. यामुळे शेतकºयांनी आता एकजूट व्हावे व शासनाच्या धोरणाचा विरोध करावा. तेव्हाच शेतकºयांचे अच्छे दिन येतील. शासनाने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखविले आहे, अशी टीका अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केली.ते दर्यापूर तालुक्यातील भुईखेड येथे एका जनसभेत शेतकºयांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी भुईखेड येथे प्रहार जनशक्ती शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जनसेभेदरम्यान त्यानी शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. रयतेला एकत्र येण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला तालुक्यातील म्हैसांग, करतखेळा, रुस्तनपूर, चांदोळा, लासूर, रामतीर्थ परिसरातील जनसमुदाय जमला होता.दर्यापूर तालुका प्रहार सचिव अनुराग मानकर, तालुका अध्यक्ष सुधीर पवित्रकार, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर खंडारे, बाबूरावजी लोडम, राजूभाऊ दमे, दादाराव खेडकर, अनुप गावंडे, उज्वल खेडकर, आशीष उमाळे, विजय टिवर, बालकिसन चव्हाण, शरद पवार, देवा खेडकर, नितीन लोडम, शरद लोडम, सचिन गावंडे, रितेश काळे, बबन मानकर, विजय मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कुरळकर यांनी केले, तर प्रास्ताविक आगरकर यांनी केले.