शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

शेतकºयांनी एकजूट होण्याची हीच योग्य वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:38 IST

शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शेतकºयांनी केलेल्या आत्महत्या या आत्महत्या नसून शासनाच्या धोरणाने त्यांची हत्या केली आहे. सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे. यामुळे शेतकºयांनी आता एकजूट व्हावे व शासनाच्या धोरणाचा विरोध करावा. तेव्हाच शेतकºयांचे अच्छे दिन येतील. शासनाने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखविले आहे, अशी टीका अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केली.ते दर्यापूर तालुक्यातील भुईखेड येथे एका जनसभेत शेतकºयांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी भुईखेड येथे प्रहार जनशक्ती शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जनसेभेदरम्यान त्यानी शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. रयतेला एकत्र येण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला तालुक्यातील म्हैसांग, करतखेळा, रुस्तनपूर, चांदोळा, लासूर, रामतीर्थ परिसरातील जनसमुदाय जमला होता.दर्यापूर तालुका प्रहार सचिव अनुराग मानकर, तालुका अध्यक्ष सुधीर पवित्रकार, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर खंडारे, बाबूरावजी लोडम, राजूभाऊ दमे, दादाराव खेडकर, अनुप गावंडे, उज्वल खेडकर, आशीष उमाळे, विजय टिवर, बालकिसन चव्हाण, शरद पवार, देवा खेडकर, नितीन लोडम, शरद लोडम, सचिन गावंडे, रितेश काळे, बबन मानकर, विजय मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कुरळकर यांनी केले, तर प्रास्ताविक आगरकर यांनी केले.