शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बी.ए., बी.कॉम.चे निकाल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:44 IST

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल रखडले आहे. परीक्षा आटोपून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना निकाल जाहीर झाले नाही. एकीकडे निकाल लागले नाही, तर दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेश केव्हा घेणार, अशा द्विधा अवस्थेत विद्यार्थी आले आहेत.

ठळक मुद्देपदव्युत्तर प्रवेश केव्हा? : मूल्यांकनास विलंब

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल रखडले आहे. परीक्षा आटोपून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना निकाल जाहीर झाले नाही. एकीकडे निकाल लागले नाही, तर दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेश केव्हा घेणार, अशा द्विधा अवस्थेत विद्यार्थी आले आहेत.विद्यापीठात निकालाची सुसाट गाडी असली तरी मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमाचे निकाल घोषित झाले नाही. बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली. बी.ए.चे ३० हजार विद्यार्थी, तर बी.कॉमचे १९ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. मध्यंतरी विद्यापीठात मूल्यांकनासासाठी प्राध्यापकांनी पाठ फिरवली होती. परिणामी बी.ए, बी.कॉमचे निकाल माघारले आहे. मात्र, उशिरा निकालामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव होणार आहे. अन्य ठिकाणी अथवा विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेशासाठी जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. काही विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालयात एम.ए. एम.कॉम. अशा पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.