शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

कर्जमाफीसाठी घेणार ठराव

By admin | Updated: May 1, 2017 00:07 IST

शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मागणीसाठी १ मे या महाराष्ट्रदिनी जिल्हाभरातील शेकडो ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जाईल.

शेतमालाला हमीभाव : जिल्हा काँग्रेसचा पुढाकारअमरावती : शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मागणीसाठी १ मे या महाराष्ट्रदिनी जिल्हाभरातील शेकडो ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जाईल. याअनुषंगाने जिल्हा काँग्रेसतर्फे पुढाकार घेण्यात आला. अशाप्रकारचे ठराव सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी शासनाकडून मान्य करण्यासाठी आणखी एक संवेदनशील मार्गाने महाराष्ट्रदिनी होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर करण्याचे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी हितासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी कर्जमाफीचा ठराव घेण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, याकरिता काँग्रेस पक्ष लढा देत आहे. परंतु भाजप सरकारला अजूनही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जाग येत नाही. त्यामुळे सरकारला कर्जमाफी व हमीभाव देण्यास भाग पाडण्यासाठीच ग्रामसभेत ठराव घेतले जाणार आहेत.- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमेटी