शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

१ लाख ३५ किलो साखर वाटपाचा संकल्प

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे.

युवा स्वाभिमानचा उपक्रम : भातकुली परिसरातील जनतेसाठी शुभारंभअमरावती : गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भातकुली ग्रामीण परिसरातून करण्यात आला आहे. १ लाख ३५ हजार किलो साखर वाटपाचा संकल्प आमदार रवी राणा यांनी सोडला आहे. साखर वाटप भातकुलीसह बडनेरा, महादेव खोरी, यशोदानगर, संजय गांधीनगर, गांधी आश्रम, महाजनपुरा, गडगडेश्वर, पार्वतीनगर, जेवडनगर, चवरेनगर, राजापेठ, अंजनगाव बारी आदी ठिकाणी स्टॉल लावून वितरित केली जाणार आहे. ८ नोव्हेंबरपासून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. साखर वाटपाचा लाभ युवा स्वाभिमान सदस्यता कार्डधारकांना मिळणार आहे. बडनेरा येथील नवीवस्ती व जुनीवस्ती परिसरात आमदार रवी राणा यांच्या हस्ते साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, अनुप अग्रवाल, अजय जयस्वाल, नील निखार, विलास वाडेकर, सुधीर लवणकर, नाना आमले, नितीन बोरेकर, अभिजीत देशमुख, अलका अंबाडकर, ज्योती काळे, सिद्धार्थ बनसोड, दीपक जलतारे, अवी काळे, मंगेश चव्हाण, रावसाहेब टाले, प्रदीप सोनटक्के प्रफुल्ल सानप, अजय बोबडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)५५ हजार किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्णदरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला आहे. ८ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ५५००० किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले. भातकुली ग्रामीण भागात साखर मिळविण्यासाठी युवा स्वाभिमानच्या कार्डधारकांनी एकच गर्दी केली होती. दिवाळीचे औचित्य साधून साखर वाटप या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.