शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

समस्या निकाली काढणार

By admin | Updated: May 28, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

शिवार सवांद यात्रा : अनिल बोंडे यांचे प्रतिपादन लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील, असे प्रतिपादन आ.अनिल बोंडे यांनी केले. तालुक्यातील अंबाडा जि.प. सर्कलमध्ये शिवार संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमाला गावकऱ्याची बहुसंख्येन उपस्थिती होती. यावेळी पं.स.सदस्य रमेश खातदेव, अंबाडाचे सरपंचा सुलोचना कंगाले मुरलीधर पिसे, जुबेर पटेल, दीपक घाटोळ, रवी कोकरे आदी उपस्थित होते.चिंचोली गवळी येथे आमदार बोंडे यांनी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेतीसंबंधी कृषी निविष्ठा व दजेर्दार बी-बियाणे पुरविणे, कृषीकर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी सविस्तर सवांद साधला. भाजप सरकारने ‘शाश्वत शेती - समृध्द शेतकरी’ तसेच बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचलेले आहे, असे सांगितले.यावेळी सरपंचा सुनिता धुर्वे, सुरेशआप्पा चौधरी, वसुधा बोंडे, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडस्कर, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, शिवेंद्रसिंग किल्लेदार, उत्तमराव चचाने, पकळे महाराज, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव येवले, सुभाष ठाकरे, घनश्याम तागडे यांच्यासह आदी उपस्थित होते.