शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

समस्या निकाली काढणार

By admin | Updated: May 28, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

शिवार सवांद यात्रा : अनिल बोंडे यांचे प्रतिपादन लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांशी थेट संपर्क होऊन त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने शिवार संवाद यात्रेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील, असे प्रतिपादन आ.अनिल बोंडे यांनी केले. तालुक्यातील अंबाडा जि.प. सर्कलमध्ये शिवार संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमाला गावकऱ्याची बहुसंख्येन उपस्थिती होती. यावेळी पं.स.सदस्य रमेश खातदेव, अंबाडाचे सरपंचा सुलोचना कंगाले मुरलीधर पिसे, जुबेर पटेल, दीपक घाटोळ, रवी कोकरे आदी उपस्थित होते.चिंचोली गवळी येथे आमदार बोंडे यांनी संवाद साधला. त्यांनी जलयुक्त शिवार, शेतीसंबंधी कृषी निविष्ठा व दजेर्दार बी-बियाणे पुरविणे, कृषीकर्ज व पीक विमा आदी विषयांवर शेतकऱ्यांशी सविस्तर सवांद साधला. भाजप सरकारने ‘शाश्वत शेती - समृध्द शेतकरी’ तसेच बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी योग्य पाऊल उचलेले आहे, असे सांगितले.यावेळी सरपंचा सुनिता धुर्वे, सुरेशआप्पा चौधरी, वसुधा बोंडे, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडस्कर, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, शिवेंद्रसिंग किल्लेदार, उत्तमराव चचाने, पकळे महाराज, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव येवले, सुभाष ठाकरे, घनश्याम तागडे यांच्यासह आदी उपस्थित होते.