शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

साडेचार लाख शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: December 13, 2014 00:35 IST

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीविदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांचे खरीप २०१४ साठीचे ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजार पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. दुष्काळसदृश स्थितीसाठी प्रचलित निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. जिल्ह्यातील ४१४ परवानाधारक सावकारांनी ९ डिसेंबर २०१४ पर्यंत वाटलेल्या १३२ कोटी ५३ लाख रुपयांपैकी ७/१२ च्या आधारे घेतलेल्या पीक कर्जाचा शासनाद्वारे भरणा होणार आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यामधील वीज बिलांचा भरणादेखील शासन करणार आहे. खरिपाचे पीक कर्जावरील व्याज माफजिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५८ हजार ४८५ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ९३ लाख ८७ हजार, राष्ट्रीयीकृत बँकेचे ६१ हजार २७८ शेतकऱ्यांचे ६७८ कोटी ३३ लाख व ग्रामीण बँकांचे ८०० शेतकऱ्यांना देण्यात आलेले ७१२ कोटी रुपयांचे एकूण ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांच्या खरीप पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. १३२ कोटींमधील सावकारी कर्ज माफजिल्ह्यात ४१४ परवानाधारक सावकार आहेत. यापैकी शेतीच्या ७/१२ उताऱ्याच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतलेले एकूण १३२ कोटी ५३ रुपयांपैकी असणाऱ्या पीक कर्जाचा भरणा शासन करणार आहे. या सावकारांनी ९ डिसेंबर२०१४ पर्यंत कर्ज वितरित केलेले आहे. यातील केवळ पीककर्जाचा भरणा शासन करणार आहे.