शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: December 13, 2014 00:35 IST

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीविदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांचे खरीप २०१४ साठीचे ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजार पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. दुष्काळसदृश स्थितीसाठी प्रचलित निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. जिल्ह्यातील ४१४ परवानाधारक सावकारांनी ९ डिसेंबर २०१४ पर्यंत वाटलेल्या १३२ कोटी ५३ लाख रुपयांपैकी ७/१२ च्या आधारे घेतलेल्या पीक कर्जाचा शासनाद्वारे भरणा होणार आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यामधील वीज बिलांचा भरणादेखील शासन करणार आहे. खरिपाचे पीक कर्जावरील व्याज माफजिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५८ हजार ४८५ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ९३ लाख ८७ हजार, राष्ट्रीयीकृत बँकेचे ६१ हजार २७८ शेतकऱ्यांचे ६७८ कोटी ३३ लाख व ग्रामीण बँकांचे ८०० शेतकऱ्यांना देण्यात आलेले ७१२ कोटी रुपयांचे एकूण ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांच्या खरीप पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. १३२ कोटींमधील सावकारी कर्ज माफजिल्ह्यात ४१४ परवानाधारक सावकार आहेत. यापैकी शेतीच्या ७/१२ उताऱ्याच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतलेले एकूण १३२ कोटी ५३ रुपयांपैकी असणाऱ्या पीक कर्जाचा भरणा शासन करणार आहे. या सावकारांनी ९ डिसेंबर२०१४ पर्यंत कर्ज वितरित केलेले आहे. यातील केवळ पीककर्जाचा भरणा शासन करणार आहे.