शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

साडेचार लाख शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: December 13, 2014 00:35 IST

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीविदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांचे खरीप २०१४ साठीचे ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजार पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. दुष्काळसदृश स्थितीसाठी प्रचलित निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. जिल्ह्यातील ४१४ परवानाधारक सावकारांनी ९ डिसेंबर २०१४ पर्यंत वाटलेल्या १३२ कोटी ५३ लाख रुपयांपैकी ७/१२ च्या आधारे घेतलेल्या पीक कर्जाचा शासनाद्वारे भरणा होणार आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यामधील वीज बिलांचा भरणादेखील शासन करणार आहे. खरिपाचे पीक कर्जावरील व्याज माफजिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५८ हजार ४८५ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ९३ लाख ८७ हजार, राष्ट्रीयीकृत बँकेचे ६१ हजार २७८ शेतकऱ्यांचे ६७८ कोटी ३३ लाख व ग्रामीण बँकांचे ८०० शेतकऱ्यांना देण्यात आलेले ७१२ कोटी रुपयांचे एकूण ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांच्या खरीप पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. १३२ कोटींमधील सावकारी कर्ज माफजिल्ह्यात ४१४ परवानाधारक सावकार आहेत. यापैकी शेतीच्या ७/१२ उताऱ्याच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतलेले एकूण १३२ कोटी ५३ रुपयांपैकी असणाऱ्या पीक कर्जाचा भरणा शासन करणार आहे. या सावकारांनी ९ डिसेंबर२०१४ पर्यंत कर्ज वितरित केलेले आहे. यातील केवळ पीककर्जाचा भरणा शासन करणार आहे.