शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:14 IST

अमरावती : रेमडेसिविर हे कोरोनावर रामबाण औषध आहे, रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो, गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही ...

अमरावती : रेमडेसिविर हे कोरोनावर रामबाण औषध आहे, रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो, गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा फुफ्फुसातील संसर्ग कमी करतो, हा जनतेमधील गैरसमज आहे. हे औषध कोरोनासाठी प्रभावशाली नसून, वैद्यकीय क्षेत्रात इतर औषधी याहीपेक्षा उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रेमडेसिविर मिळत नाही म्हणून भयभीत होऊ नये, असे आवाहन सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.पी. कलंत्री यांनी केले.

रेमडेसिविर इंजेक्शनने कोराना रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णाला तयार होणे भीतीदायक आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णाचे रुग्णांचे दिवस कमी करणे तसेच फुफ्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी संशोधनाअंती म्हटले आहे. वृद्ध रुग्णसुद्धा रेमडेसिविरचा उपयोग झालेला नाही. जगातल्या २८ देशांमध्ये झालेल्या संशोधनातून जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा रेमडेसिविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाने या औषधाबद्दल पूर्णपणे बरे होऊ शकते, असेही समाजात गैरसमज पसरविला आहे, असे डॉ.कलंत्री यांनी सांगितले आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि रेमडेसिविर मिळत नाही म्हणून त्याचा मृत्यू अटळ आहे, हा भ्रम लोकांमध्ये तयार होणे भीतीदायक आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर रेमडेसिविर देण्यासाठी दबाव आणतात. मात्र, विना इंजेक्शननेही रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.