शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील काही नाकाबंदी पाॅइंटवर शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : शासन व प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान लॉकडाऊन लावीत कडक निर्बंध घातले आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर थेट ...

अमरावती : शासन व प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान लॉकडाऊन लावीत कडक निर्बंध घातले आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर थेट गुन्हा नोंदविला जात आहे. मात्र, शहरातील मुख्य चौक जर सोडले तर हद्दीतील काही नाकाबंदी पाॅइंटवर शिथिलता दिली जात असल्याचे चित्र आहे. विनाकारण फिरणाऱ्याला हटकले नाही त्याच्यावर कारवाई केली जात नसेल कसे रोखणार कोरोनाला असा सावल केला जात आहे.

पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ४५ ठिकाणी फिक्स पॉइंट तर सात ठिकाणी शहर हद्दीत येणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी नाकाबंदी पॉइंट लावले आहे. मात्र, सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वलगाव येथील परतवाडा- दर्यापूर मार्गावरील नाकाबंदी पॉइंटवर पोलीस होते मात्र फारसे वाहन चालकांना हटकले नाही. तसेच वलगाव ठाण्यासमोर पोलीसच नव्हते, तसेच चांगापूरजवळ एक वाहतूक पोलीस कार्यरत होते मात्र कुणालाही चेक केले जात नव्हते. मात्र कठोरा नाका पाॅईंट, शेगाव नाका, पंचवटी चौक तसेच इर्विन चौकातील वाहतूक शाखा पॉईंट, राजकमल चौक, जयस्तंभ चौकावर कसून चौकशी करीत कारवाया करण्यात आल्या. दुपारी १२ नंतर ५ वाजेपर्यंत नाकाबंदी पाॅईंटवर ढिल दिल्या जात आहे. त्यादरम्यान शहरात अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहे. रात्री ९ वाजतानंतर सुद्धा पोलीस रिलॅक्स होतात. काही ठिकाण इव्हनिंग वाकला नागरिक जात आहेत. कारवाया वाढिवल्यास कोरोनाला थांबविणे शक्य होऊ शकते. तसेच प्रत्येक कॉलनीत पोलिसांनी एकदा तरी गस्त घालावी.