शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

सोशल मीडियावर पावसासाठी आर्जव

By admin | Updated: July 21, 2015 00:12 IST

यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत ८५ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. मात्र पेरणीपश्चात पावसाने प्रदीर्घ दडी मारली.

विठुरायांना साकडे : दुबार पेरणीचं शेतकऱ्यांचं दु:ख केलं जातंय ‘शेअर’अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत ८५ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. मात्र पेरणीपश्चात पावसाने प्रदीर्घ दडी मारली. यामुळे रोपे माना टाकताहेत. जमिनीतील बिजांकुर करपले जात आहे. पावसामुळे बळीराजाची दैना उडाली आहे. पाऊस पडावा म्हणून गावागावात ‘धोंडी’ निघत असताना पाऊस पडावा व बळीराजा सुखी व्हावा यासाठी वरुण राजाला ‘सोशल मिडीयावर’ आर्जव केली जात आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाला विविध गंभीर पोष्टव्दारे आर्जव करताना युवा पिढी सरसावली आहे. विशेष म्हणजे दुबार पेरणीच बळीराजावर आलेले संकट हजारोंच्या संख्येत ‘शेअर’ केल्या जात आहे. अलिकडेच आषाढीला पंढरीला जाणाऱ्या वारीत युवा पिढी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे. आभाळ गेलयं चोरीलाशेतावरचं आभाळं चोरीला गेल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांची गोष्ट सध्या सोशल मिडीयात खुप धूम करत आहे. आभाळा चोरीला गेल्यापासून कुणी उधार देत नाही, घरात खायला काही नाही, असे शेतकरी ठाणेदाराला सांगतो, ही तक्रार ठाणेदार नोंदवून घेत नाही. वैतागून तो शेतकऱ्याला कोठडीत टाकण्याची धमकी देतो, शेतकरी म्हणतो, ‘थांबा साहेब’ माझ्या बायको पोरांनाही बोलावून घेतो. संगळ्यांनाच जेलमध्ये टाका, तिथे आम्हाला खायला तर मिळेल ना?.