शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

सोशल मीडियावर पावसासाठी आर्जव

By admin | Updated: July 21, 2015 00:12 IST

यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत ८५ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. मात्र पेरणीपश्चात पावसाने प्रदीर्घ दडी मारली.

विठुरायांना साकडे : दुबार पेरणीचं शेतकऱ्यांचं दु:ख केलं जातंय ‘शेअर’अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत ८५ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. मात्र पेरणीपश्चात पावसाने प्रदीर्घ दडी मारली. यामुळे रोपे माना टाकताहेत. जमिनीतील बिजांकुर करपले जात आहे. पावसामुळे बळीराजाची दैना उडाली आहे. पाऊस पडावा म्हणून गावागावात ‘धोंडी’ निघत असताना पाऊस पडावा व बळीराजा सुखी व्हावा यासाठी वरुण राजाला ‘सोशल मिडीयावर’ आर्जव केली जात आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाला विविध गंभीर पोष्टव्दारे आर्जव करताना युवा पिढी सरसावली आहे. विशेष म्हणजे दुबार पेरणीच बळीराजावर आलेले संकट हजारोंच्या संख्येत ‘शेअर’ केल्या जात आहे. अलिकडेच आषाढीला पंढरीला जाणाऱ्या वारीत युवा पिढी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे. आभाळ गेलयं चोरीलाशेतावरचं आभाळं चोरीला गेल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांची गोष्ट सध्या सोशल मिडीयात खुप धूम करत आहे. आभाळा चोरीला गेल्यापासून कुणी उधार देत नाही, घरात खायला काही नाही, असे शेतकरी ठाणेदाराला सांगतो, ही तक्रार ठाणेदार नोंदवून घेत नाही. वैतागून तो शेतकऱ्याला कोठडीत टाकण्याची धमकी देतो, शेतकरी म्हणतो, ‘थांबा साहेब’ माझ्या बायको पोरांनाही बोलावून घेतो. संगळ्यांनाच जेलमध्ये टाका, तिथे आम्हाला खायला तर मिळेल ना?.