शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाण्यासाठी मुस्लीम समुदायाचे अल्लाकडे साकडे

By admin | Updated: July 9, 2017 00:19 IST

पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला आहे, मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवदा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला आहे, मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसासाठी जसा हिंदू समाज देवाची प्रार्थना करीत आहे, त्याच प्रमाणे मुस्लिम बांधंवानीदेखील पावसासाठी अल्लाह (ईश्वर) कडे साकडे घातले व शुक्रवारची नमाज अदा केली. यंदा पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. सोबतच पारंपरिक अंदाजावरून देखील पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे सांगण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली. पावसाने दांडी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी टाळली. दरम्यानच्या काळात पाऊस आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र ही संख्या निम्म्याहून कमी आहे. येवदा परिसरात केवळ ४०-४५ टक्केच पेरणी झाली आहे. यामुळे शेतकरी मेटाकुळीस आला आहे. दुबारा पेरणीची संकट ओढावले असून यामुले शेतकरी व शेत मजुरचे हाल होत आहेत. दयार्पूर तालुक्यातील येवदा गावातील मुस्लिम बांधव पावसाला विनवणी करण्यासाठी अनवानी पायाने ईदगाहपर्यंत पोहोचले. अल्लाहने मेहरनजर करून धरती ओलीचिंब करावी, यासाठी साकडे घातले. शुक्रवारच्या नमाजीमध्ये अबाल वृद्ध सामील झाले होते. मारुतीरायाला पाण्याचा अभिषेक वरुण राजाची कृपा व्हावी, यासाठी परिसरातील गावांमधील मारुतीला पाण्याचा अभिषेक करण्यात येत आहे. अनेक गावांत धोडी काढून आर्जव केला जात आहे. येवदा येथील मारुती मंदिरात पाण्यासाठी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.