शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

पेरणीसाठी हवाय दमदार पाऊस, कृषी विभागाचा सल्ला

By admin | Updated: June 30, 2016 00:04 IST

आठ दिवसाच्या खंडानंतर सोमवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी ८९ पैकी चारच महसूल मंडळात दमदार पाऊस पडला ....

अमरावती : आठ दिवसाच्या खंडानंतर सोमवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी ८९ पैकी चारच महसूल मंडळात दमदार पाऊस पडला जिल्ह्यात सरासरी १५.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. पेरणीसाठी किमान ९० मि.मी. पावसाची गरज असल्याने ज्या तालुक्यात एवढा पाऊस नाही, तिथे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी व जिथे सरासरी पार झाली तेथे पेरणी करण्यास हरकत नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात १ ते २८ जून या कालावधीत सरासरी १३६.२६ मिमी पाऊस पडायला पाहिजे, परंतू सद्यास्थितीत जिल्ह्यात फक्त ११३.७० मिमी पाऊस पडला आहे. तिवसा, दर्यापूर, अंजनगाव या तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाचे पेरणीने वेग घेतला आहे. व आठवडाभरात पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली. उर्वरीत ११ तालुक्यात मात्र, अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल नाही व उष्णता कायम आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी अजून पावसाची प्रतीक्षा करावी, अन्यथा दूबार पेरणीचे संकट येऊ शकते. जिल्ह्यात यंदा ७ लाख १४ हजार ९५० हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोयाबीनसाठी २ लाख ८० हजार क्षेत्र प्रस्तावित आहे. कापूस २ लाख १५ हजार ५००, तूर १ लाख २० हजार, मुग ३५ हजार, ज्वारी ३० हजार, उडीद १२ हजार ५००, धान ८ हजार ४५०, व इतर पिकांसाठी १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्ताविक आहे. मागील आठवड्यापर्यत जिल्ह्यात १४ हजार ५०० क्षेत्रात पेरणी झालेली होती ही केवळ २ टक्केवारी आहे. सद्या स्थितीत २० हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली आहे.