शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात

By उज्वल भालेकर | Updated: February 3, 2024 21:12 IST

राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा राष्ट्रधर्म युवा मंचचा प्रयत्न

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरणनिमित्त शहरातील शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाला सुरुवात शनिवारी झाली. या राज्यस्तरीय संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. अभियंता भवन येथून या ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची समाधी तसेच पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडी कार्यक्रमस्थळी पोहोचली. दोन दिवसीय या साहित्य संमेलनामध्ये विविध विषयांवर परिसंवादही आयोजित केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय, सामाजिक तथा सर्वांगीण साहित्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा, या उद्देशाने राष्ट्रधर्म युवा मंचच्यावतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

शनिवारी या साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ संत साहित्यिक व विचारवंत बाभूळगावकर शास्त्री, उद्घाटक म्हणून हभप ज्ञानेश्वर महाराज इंगळे, अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, स्वागताध्यक्ष रघुनाथ वाडेकर, आ.ॲड. यशोमती ठाकूर, लक्ष्मणराव गमे, अशोक आत्राम, नामदेव महाराज गव्हाळे, लक्ष्मणदास काळे महाराज. सतीश तराळ, भरत रेडे, लक्ष्मण गाले, प्रकाश तारेकर, ज्ञानेश्वर निस्ताने, अरविंद काळमेघ, अयजसिंह चौव्हाण, प्रमोद खर्चान यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. संचालन श्रीकृष्ण पखाले, मयूर वानखडे यांनी केले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी भजनसंध्या आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, तर रविवारी विविध विषयांवर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.