शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:09 IST

परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला.

ठळक मुद्देपरदेशात मागणी : दर तेजीत, आवक नगण्य; हजारो कामगारांना फटका

सतीश बहुरुपी ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुराबाजार : परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला. त्यामुळे राजुराबाजार येथील प्रसिद्ध मिरची बाजारातील आवक ८७ टक्क््यांनी घटली आहे. व्यापाºयांकडून दर वाढविण्यात आले असले तरी उत्पादन घटल्याने शेतकºयांना त्याचा फायदा मिळविता आलेला नाही.कुणाच्या डोळयातून अश्रू तर कुणाच्या तोंडाला पाणी सोडणारी राजुराबाजारची हिरवी मिरची प्रसिद्ध आहे. बाजारात दररोज तीन हजार क्विंटल मिरचीची आवक होत असल्याची नोंद बाजार समितीने यापूर्वी घेतली आहे. तथापि, यंदा अल्प उत्पादनामुळे दररोज केवळ ४०० क्विंटल मिरची बाजारात विक्रीस येत आहे. दर २० ते २२ रुपये किलोप्रमाणे मिळत असताना शेतकºयांकडे मिरची नाही. यामुळे शेतकºयांचे हिरवे स्वप्न भंगले, तर व्यापारी आणि मजुरांनासुद्धा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे मिरची बाजारपेठेवर अवकळा पसरली आहे.अनेकांना मिळतो रोजगारराजुराबाजार येथील उपबाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ आहे. हंगामामध्ये दिवसागणीक २० ते २५ हजार रुपयांपर्यंत सेस बाजार समितीला मिळतो. येथून परप्रांतात मिरची पाठविताना वेळेचे बंधन असल्याने वाहतूकदारांना वाहनचालकांना बक्षिसाची संधी असते.रात्रीची बाजारपेठनाशंवत माल असल्याने मिळेल त्या भावात विकण्याची शेतकºयांची मानसिकता असते. राजुराबाजारची ही रात्रभराची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथून देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. पाकिस्तान, बांग्लादेश, अरब राष्ट्रांसह अनेक देशांमध्ये मिरची निर्यात होते.नगदी पीक म्हणून मिरची नावारूपास आली. परंतु, सतत तीन वर्षांपासून अज्ञात रोगामुळे उत्पादनात कमालीची घट येत आहे. यावर्षी दर तेजीत आहेत. पण, आवक कमी असल्याने शेतकºयांना फायदा नाही.- अनिल चांडक,मिरची व्यापारी