शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

राजुराबाजारच्या हिरव्या मिरचीचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:09 IST

परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला.

ठळक मुद्देपरदेशात मागणी : दर तेजीत, आवक नगण्य; हजारो कामगारांना फटका

सतीश बहुरुपी ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुराबाजार : परदेशातही मागणी असलेल्या येथील मिरचीच्या उत्पादनाला कोरडा दुष्काळ व नंतरच्या संततधार पावसामुळे फटका बसला. त्यामुळे राजुराबाजार येथील प्रसिद्ध मिरची बाजारातील आवक ८७ टक्क््यांनी घटली आहे. व्यापाºयांकडून दर वाढविण्यात आले असले तरी उत्पादन घटल्याने शेतकºयांना त्याचा फायदा मिळविता आलेला नाही.कुणाच्या डोळयातून अश्रू तर कुणाच्या तोंडाला पाणी सोडणारी राजुराबाजारची हिरवी मिरची प्रसिद्ध आहे. बाजारात दररोज तीन हजार क्विंटल मिरचीची आवक होत असल्याची नोंद बाजार समितीने यापूर्वी घेतली आहे. तथापि, यंदा अल्प उत्पादनामुळे दररोज केवळ ४०० क्विंटल मिरची बाजारात विक्रीस येत आहे. दर २० ते २२ रुपये किलोप्रमाणे मिळत असताना शेतकºयांकडे मिरची नाही. यामुळे शेतकºयांचे हिरवे स्वप्न भंगले, तर व्यापारी आणि मजुरांनासुद्धा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे मिरची बाजारपेठेवर अवकळा पसरली आहे.अनेकांना मिळतो रोजगारराजुराबाजार येथील उपबाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ आहे. हंगामामध्ये दिवसागणीक २० ते २५ हजार रुपयांपर्यंत सेस बाजार समितीला मिळतो. येथून परप्रांतात मिरची पाठविताना वेळेचे बंधन असल्याने वाहतूकदारांना वाहनचालकांना बक्षिसाची संधी असते.रात्रीची बाजारपेठनाशंवत माल असल्याने मिळेल त्या भावात विकण्याची शेतकºयांची मानसिकता असते. राजुराबाजारची ही रात्रभराची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथून देशाच्या कानाकोपºयात मिरची पाठविली जाते. पाकिस्तान, बांग्लादेश, अरब राष्ट्रांसह अनेक देशांमध्ये मिरची निर्यात होते.नगदी पीक म्हणून मिरची नावारूपास आली. परंतु, सतत तीन वर्षांपासून अज्ञात रोगामुळे उत्पादनात कमालीची घट येत आहे. यावर्षी दर तेजीत आहेत. पण, आवक कमी असल्याने शेतकºयांना फायदा नाही.- अनिल चांडक,मिरची व्यापारी