शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

देशाच्या प्रगतीसाठी जातीय सलोखा राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:29 IST

देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले.

ठळक मुद्देमौलाना एजाज अहमद असलम : ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’

आॅनलाईन लोकमतअमरावती : देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले. येथील टाऊनहॉलमध्ये जमात-ए-इस्लामी हिन्दतर्फे आयोजित ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.मानसिक, आध्यात्मिक समाधान. सर्व जाती-धर्माच्या, सर्व वर्गांच्या तसेच सर्व स्तरातील घटकांमध्ये शांती, सुरक्षितता कायम करणे अर्थात् शांती. ती प्रस्थपित करण्यासाठी समाज व देशातील अस्वस्थता, अराजकता, अध:पतन संपुष्टात आणणे, देशवासीयांमध्ये बंधुत्व, मैत्री, प्रेम, एकमेकांप्रति सन्मान, सर्वांसाठी न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता वाढीस लावणे तसेच देशवासीयांच्या भौतिक, आध्यात्मिक आणि नैतिक प्रगतीसाठी समाजप्रबोधन करणे, वैचारिक व व्यावहारिक स्वैराचार, दुराचारातून मुक्ती तसेच जीवनात खºया अर्थाने यश संपादन करणे यासंबंधी मौलिक मार्गदर्शन नौशाद उस्मान यांनी केले.समता व न्यायावर आधारित व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सामाजिक परिवर्तनातून सकारात्मक क्रांतीसाठी झटणाºया उदारवादी जमात-ए-इस्लमी हिंद, महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यभर जनजागरण अभियान राबवीत आहे. ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ असे शीर्षक असलेल्या या अभियानांतर्गत राज्यभरातील ६०० ठिकाणांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.सदर सोहळ्याला अमरावती विभागातील मुस्लिम पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. मुस्लिमेत धर्मातील लोकांची दखलनीय उपस्थिती हे या आयोजनाचे वैश्ष्ठ्यि ठरले. व्यासपीठावर जमात-ए-इस्लामी हिंदचे अमरावती जिल्हाध्यक्ष अहमद मोहसीन शेख उपस्थित होते. काजी लईक अहमद यांनी सुरेख केले. शहर अध्यक्ष रफीक अहमद खान यांनी आभार व्यक्त केले.जनजागरण अभियानात विविध कार्यक्रमजमात-ए-इस्लामी हिन्दच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या जनजागरण अभियानात अनेक ठिकाणी जाहीर सभा, परिसंवाद, चर्चासत्र, कॉर्नर मीटिंग, पथनाट्य, शाळा व महाविद्यालयांमध्ये बौद्धिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, प्रदर्शन, सामूहिक भेटी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.