शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न विधिमंडळात

By admin | Updated: April 6, 2015 00:26 IST

शहरात उत्तम दर्जाची मोबाईल सेवा मिळावी, यासाठी उभारण्यात आलेल्या १५२ टॉवर्सच्या अुनषंगाने आ. सुनील देशमुख यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशात तारांकित प्रश्न..

सोमवारी चर्चा : सुनील देशमुखांनी सादर केला तारांकित प्रश्नअमरावती : शहरात उत्तम दर्जाची मोबाईल सेवा मिळावी, यासाठी उभारण्यात आलेल्या १५२ टॉवर्सच्या अुनषंगाने आ. सुनील देशमुख यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशात तारांकित प्रश्न दाखल करुन मुख्यमंत्र्यांच्या विभागावरच बोट ठेवले. सोमवारी ६ एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारणीचा विषय विधिमंडळात चर्चिला जाणार असल्याने महापालिका प्रशासनाला आवश्यक ती माहिती घेऊन येण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.शहरात अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारणीसंदर्भात आ. सुनील देशमुख यांनी सादर केलेल्या तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने महापालिकेकडून हवी असलेली माहिती अधिवेशन सुरु होण्यापूर्वी संबंधित विभागाला प्राप्त व्हावी, अशा सूचना नगरविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विनायक औगड, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी सुरेंद्र कांबळे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पीठे, महेश देशमुख आदींनी मोबाईल टॉवर्स संदर्भात आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याची कसरत चालविली आहे. नगरविकास खाते मुुख्यमंत्र्यांकडे असल्याने शहरातील मोबाईल टॉवर्ससंदर्भातील माहिती अचूक असावी, यासाठी रविवारच्या सुटीच्या दिवशीदेखील आयुक्त डोंगरे महापालिकेत आर्वजून उपस्थित होते. मोबाईल टॉवर्सचा विषय काही वर्षांपासून गाजतो आहे. यामागची कारणे जाणून घेण्याकरिताच तारांकित प्रश्न मांडला आहे. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. सकारात्मक चर्चेअंती अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीसंदर्भात राज्यासाठी नवीन धोरण निश्चित होईल.- सुनील देशमुख, आमदार, अमरावती.