शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

१७,२०० अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 00:08 IST

इयत्ता ९ व १० वीत ४० पटसंख्या असल्यास आता तीन शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येतील, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शिक्षक महासंघाच्या लढ्याचे यश : इयत्ता ९ व १० वीला मिळणार तीन शिक्षकअमरावती: इयत्ता ९ व १० वीत ४० पटसंख्या असल्यास आता तीन शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येतील, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात अतिरिक्त असलेल्या १७ हजार २०० शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला आहे. त्याकरिता शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी प्रदीर्घ लढा दिला असून त्यांच्या लढ्याचे हे यश मानले जात आहे.शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार इयत्ता ९ व १० वीत ४० पटसंख्या असल्यास तीन शिक्षकांचे पदे मंजूर करता येतात. १७,२०० अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षक महासंघ व राज्य मुख्याध्यापक संघाने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शिक्षण आयुक्तांनी निर्गमित केलेल्या निर्णयाचे शिक्षक महासंघाने संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी स्वागत केले आहे. यापूर्वी संचमान्यतेच्या त्रुटीमुळे काही शिक्षक वेतनापासून वंचित होते. याबाबत २० टक्के अनुदानास पात्र शाळांची संचमान्यता हेतुपुरस्सरपणे टाळण्यात आली होती. शासन निर्णयाप्रमाणे इयत्ता ९ व १० वीत तीन शिक्षक मिळतील. आतापर्यंत इतकी पटसंख्या असतानाही दोनच शिक्षक देण्यात आले. परिणामी एक शिक्षक अतिरिक्त ठरवून वेतनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. सन २०१५-१६ च्या संचमान्यतेने वेतनापासून वंचित पदावरच घाला घातलेला होता. यासंबंधी शिक्षण आयुक्तांना निवेदन देऊन मंत्रालयात सुद्धा पाठपुरावा करण्यात आला. शिक्षक जीवनाच्या कुठल्याही वळणावर पोहोचू नये, यासाठी हा पाठपुरावा करण्यासाठी शेखर भोयर यांनी सातत्याने शासनाकडे दाद मागितली. परिणामी शिक्षण आयुक्त कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांबाबत नवा निणरय निर्गमित केला आहे. ४० पटसंख्या असल्यास इयत्ता ९ व १० वीसाठी तीन शिक्षक पदे मंजूर करण्यात आली आहे. हा निर्णय शिक्षकांच्या अस्मितेचा विजय असल्याचे मत शिक्षक महासंघाने शेखर भोयर यांनी व्यक्त केले आहे.