शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

येवदा येथील मोबाईल नेटवर्क बंद असल्याने जनता त्रस्त,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

पोस्ट, बँक, ई-सेवा केंद्र इत्यादी बंद पडले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व व्यवहार बंद पडले असून, ...

पोस्ट, बँक, ई-सेवा केंद्र इत्यादी बंद पडले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व व्यवहार बंद पडले असून, नागरिकांना विनाकारण भटकंती करावी लागत आहे. या कंपन्यांचे मोठे मोठे रिचार्ज लोकांनी मारले असून ते नेट नसल्याने वाया जात आहे. हजारो नागरिकांचे आर्थिक नुकसान यामुळे होत आहे. ताबडतोब यावर तोडगा काढणे आवश्यक असून दिवसेंदिवस या कंपन्यांच्या मुघली कारभारामुळे जनतेत रोष पसरत आहे. त्याचा स्फोट होण्याआधी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया

शिवकुमार अग्रवाल,येवदा ,जागा मालक

या कंपनीच्या कर्मचारी अधिकारी यांना सहा महिन्यांपासून वारंवार सूचना देऊनही त्यांनी कुठलेच पाउल उचलले नाही , तसेच एक महिन्याची मुदत वाढ देऊनही केवळ थापा मारण्याचे काम या कंपन्या करीत आहेत , त्या मुळे नाईलाजाने मला याचा विद्युत पुरवठा बंद करावा लागला.