शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

येवदा येथील मोबाईल नेटवर्क बंद असल्याने जनता त्रस्त,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

पोस्ट, बँक, ई-सेवा केंद्र इत्यादी बंद पडले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व व्यवहार बंद पडले असून, ...

पोस्ट, बँक, ई-सेवा केंद्र इत्यादी बंद पडले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व व्यवहार बंद पडले असून, नागरिकांना विनाकारण भटकंती करावी लागत आहे. या कंपन्यांचे मोठे मोठे रिचार्ज लोकांनी मारले असून ते नेट नसल्याने वाया जात आहे. हजारो नागरिकांचे आर्थिक नुकसान यामुळे होत आहे. ताबडतोब यावर तोडगा काढणे आवश्यक असून दिवसेंदिवस या कंपन्यांच्या मुघली कारभारामुळे जनतेत रोष पसरत आहे. त्याचा स्फोट होण्याआधी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया

शिवकुमार अग्रवाल,येवदा ,जागा मालक

या कंपनीच्या कर्मचारी अधिकारी यांना सहा महिन्यांपासून वारंवार सूचना देऊनही त्यांनी कुठलेच पाउल उचलले नाही , तसेच एक महिन्याची मुदत वाढ देऊनही केवळ थापा मारण्याचे काम या कंपन्या करीत आहेत , त्या मुळे नाईलाजाने मला याचा विद्युत पुरवठा बंद करावा लागला.