शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

अवकाळीचा १७.५२ कोटींचा निधी उपलब्ध

By admin | Updated: March 22, 2016 00:30 IST

जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले.

मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष पॅकेजअंतर्गत शासनाने १७ कोटी ५२ लाखांचा निधी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला वितरित केला आहे. हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ हेक्टर क्षेत्रामधील शेतीपिके व फळपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये ७० हेक्टरमधील भात, ५ हजार ८०६ हेक्टरमधील कपाशी, १० हजार ४१ हेक्टरमधील सोयाबीन, १६ हजार ५४२ हेक्टरमधील तूर, ३ हजार १४५ हेक्टरमधील मूग व उडीद, ६५.४९ हेक्टरमधील ज्वारी व १८६ हेक्टर मधील इतर पिके बाधित झाली, असे एकूण ३५ हजार ८२८ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. तसेच फळपिकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी, असे १ हजार ११७ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाद्वारा प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या एप्रिल ते जून मधील नुकसानीसाठी मदतयंदा एप्रिल ते जून महिन्यात वादळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील थोड्या प्रमाणात शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले होते. यामध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाने शुक्रवारी ३ लाख ३८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध केला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मिळणार दिलासासन २०१४-१५ मधील अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाही शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस व गारपिटीने घाला घातला आहे. त्यामुळे पार मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हा निधी आधार देणारा ठरेल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होईल.