शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वरूड शहराला नियमित पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:12 IST

वरूड : शहराचा विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. चौथ्या-पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला ...

वरूड : शहराचा विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. चौथ्या-पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ पाणीपुरवठा नियमित न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

वरूड शहराला गेल्या अनेक वर्षांपासून दोन दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू होता. अलीकडच्या काही महिन्यांपासून चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. वेळेचेसुद्धा नियोजन न बाळगता पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची तारांबळ उडते. नगर परिषदेने नियमित आणि वेळानुसार पाणीपुरवठा करावा, या मागणीकरिता शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र देशमुख, शहराध्यक्ष जितेन शहा, माजी नगरसेवक विलास उघडे, आकाश बेलसरे, संजय कानुगो, अन्सार बेग, महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बोडखे, स्वप्निल आजनकर, निखिल बनसोड, विकास खाडे, सूरज वडस्कर, हर्षल गलबले, जगबीरसिंह यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.