शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बलई समाजाला सुविधा मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:07 IST

पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे.

ठळक मुद्देरवी राणा : राज्यस्तरीय मेळावा; परतवाडा येथे आयोजन

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे. या समाजाला जात प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश व मेळघाटातील आदिवासींना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी जोमदार प्रयत्न करू, असे आश्वासन आ. रवी राणा यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश बलई समाज विकास परिषद व अमरावती जिल्हा युवक-युवती परिचय व बलई समाजाचे संमेलन परतवाडा येथे आयोजित करण्यात आले होते. निवडून आल्यावर वर्षभर तोंड न दाखविणारे आहेत. त्यांना लोकांनी नाइलाजाने निवडून दिल्याचा टोला, खा आनंदराव अडसूळ यांचे प्रत्यक्ष नाव घेता, आ. राणा यांनी लगावला. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा. बलई समाज महासंघ सचिव यशवंत मालवीय यांनी केले. प्रदेशाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार केवलराम काळे, प्रदेश सचिव रवि आठोले, प्रदेश संघटक दिनेश बचले, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पंडोले, सभापती कविता काळे. रमेश बेलकर, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, पूजा येवले, राहुल येवले, पद्मलाल बेले, रूपलाल बिसोने, तालुकाध्यक्ष अचलपूर सुशील बेलकर, धारणी विजय नांदूरकर, चिखलदरा आनंद आठोले, संजय बेलकर, सहदेव बेलकर, राजेश सेमलकर, देविदास कोगे, चंद्रसेन नांदूरकर, जीवन पंडोले, बब्बू अजनेरिया, प्रभुदास बिसंदरे, राजेश गाठे, प्रवीण आठोले, छगनलाल मोरले, हरिकिशोर आठोले, दिलीप गाठे, सदानंद आठोले, रामप्रसाद बेलकर, दुर्गा बिसंदरे, गीता आठोले, चंद्रकला आठोले, दीपक नागले, दीपक पंडोले, परशराम गाठे, मनोज बेलकर, बसंता वाघमारे, कृष्णा सतवासे, कैलाश घुमावरे, संजय हरसुले, कृष्णा बचले, रामोद मोरले, दीपेश बेलकर, वासुदेव बघाये, सुंदरलाल झाडकर, राधे करले, खेमराज अथोटे आदी उपस्थित होते.