शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

बलई समाजाला सुविधा मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:07 IST

पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे.

ठळक मुद्देरवी राणा : राज्यस्तरीय मेळावा; परतवाडा येथे आयोजन

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : पहिल्यांदाच एकत्र आलेल्या बलई समाजाने एकतेचे दर्शन घडवून दिले आहे. या समाजाला जात प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश व मेळघाटातील आदिवासींना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी जोमदार प्रयत्न करू, असे आश्वासन आ. रवी राणा यांनी केले.महाराष्ट्र प्रदेश बलई समाज विकास परिषद व अमरावती जिल्हा युवक-युवती परिचय व बलई समाजाचे संमेलन परतवाडा येथे आयोजित करण्यात आले होते. निवडून आल्यावर वर्षभर तोंड न दाखविणारे आहेत. त्यांना लोकांनी नाइलाजाने निवडून दिल्याचा टोला, खा आनंदराव अडसूळ यांचे प्रत्यक्ष नाव घेता, आ. राणा यांनी लगावला. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा. बलई समाज महासंघ सचिव यशवंत मालवीय यांनी केले. प्रदेशाध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार केवलराम काळे, प्रदेश सचिव रवि आठोले, प्रदेश संघटक दिनेश बचले, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पंडोले, सभापती कविता काळे. रमेश बेलकर, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, पूजा येवले, राहुल येवले, पद्मलाल बेले, रूपलाल बिसोने, तालुकाध्यक्ष अचलपूर सुशील बेलकर, धारणी विजय नांदूरकर, चिखलदरा आनंद आठोले, संजय बेलकर, सहदेव बेलकर, राजेश सेमलकर, देविदास कोगे, चंद्रसेन नांदूरकर, जीवन पंडोले, बब्बू अजनेरिया, प्रभुदास बिसंदरे, राजेश गाठे, प्रवीण आठोले, छगनलाल मोरले, हरिकिशोर आठोले, दिलीप गाठे, सदानंद आठोले, रामप्रसाद बेलकर, दुर्गा बिसंदरे, गीता आठोले, चंद्रकला आठोले, दीपक नागले, दीपक पंडोले, परशराम गाठे, मनोज बेलकर, बसंता वाघमारे, कृष्णा सतवासे, कैलाश घुमावरे, संजय हरसुले, कृष्णा बचले, रामोद मोरले, दीपेश बेलकर, वासुदेव बघाये, सुंदरलाल झाडकर, राधे करले, खेमराज अथोटे आदी उपस्थित होते.