शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तपोवन, साईनगर पोलीस ठाणे निर्मितीची प्रस्ताव

By admin | Updated: March 8, 2015 00:11 IST

शहराचा वाढता विस्तार बघता तपोवन, साईनगर भागाचे स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष तुषार

अमरावती : शहराचा वाढता विस्तार बघता तपोवन, साईनगर भागाचे स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. यापुर्वी साईनगर परिसरात पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे, हे येथे उल्लेखनीय.मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात भारतीय यांनी पोलीस आयुक्तालयात हल्ली १० पोलीस ठाणे आहेत. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार लक्षात घेता नवीन दोन पोलीस ठाणे निर्माण करणे गरजेचे झाले आहे. साडेआठ ते नऊ लाख लोकसंख्या महानगराची असून काही ग्रामीण भागही पोलीस ठाण्यांना जोडण्यात आला आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना त्या तुनलेत पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे तुषार भारतीय यांनी म्हटले आहे. संरक्षणासाठी आवश्यकअमरावती : शहराची सीमा बघता पूर्व आणि पश्चिम परिसरात नव्याने वसाहती स्थापन होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तपोवन, साईनगर या भागात नव्याने पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे स्वरुप वाढत असून दिवसाढवळ्या गोळीबार, मंगळसूत्र चोरीच्या घटना, वाहन चोरणारी टोळी, महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. मणुष्यबळाची कमतरता ही नित्याचीच बाब असल्याने पोलिसांवर कामाचा ताण वाढत चालला आहे. एखाद्या घटनेचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया राबविताना मणुष्यबयाच्या कमतरतेने पोलीसांची दमझाक होत आहे. नव्याने पोलीस ठाणे मंजूर झाल्यास त्यानुसार मणुष्यबळ देखील मंजूर केले जाईल,असे भारतीय यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. गुन्हेगारीचे वाढते स्वरुप लक्षात घेता नवीन ठाण्यांसह पोलीस मनुष्यबळ वाढविणे गरजेचे झाले आहे. साईनगर आणि तपोवन हे पोलीस ठाणे मंजूर झाले तर फ्रेजरपुरा, बडनेरा, राजापेठ या ठाण्यांवर येणारा कामांचा ताण कमी होईल. एखाद्या प्रकरणाचा तपास करताना अलिकडे मणुष्यबळ अभावी पोलिसांना अनेक संकटाच्या सामोरे जावे लागत आहे. शहराच्या नवीन भागात झपाट्याने लोकवस्त्या वाढत असल्यामुळे नागरिकांचे संरक्षण आणि कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी साईनगर, तपोवन या परिसराचे नवीन पोलीस ठाणे निर्माण करावे, अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.