शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

जंगलाचे संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:11 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलाचे संवर्धन आवश्यक आहे.

व्याघ्र प्रकल्प स्थापना दिन : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलाचे संवर्धन आवश्यक आहे. त्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे केले. येथील ‘कुलाढाप’मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी आदी उपस्थित होते.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणामार्फत पुरस्कार मिळाल्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प चांगले काम करत असल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. वन संरक्षणासाठी चांगल्या दर्जाची शस्त्र घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी हत्ती उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ना. पोटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘मेळव्याघ्र’ या नियतकालिका व संजीव गौड यांनी वन कायदा अधिनियमाचे मराठीत भाषांतर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. डी. एस. डोंगरे, पी. सी. साठे, फगनसिंग उईके, एन. के. अलोने, व्ही. एल चव्हाण, एन. आर उगले, ए. एस. ऐवले, रत्नशील अंभोरे, जी. जे. चव्हाण, के. टी. बेडेकर, बी. आर. पवार, ए. एस. वानखडे, रिना पवार, एच. एस. कसदेकर आदींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)