शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

१ मार्चपासून प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:14 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात नियमानुसार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. ग्रामीण भागाची वस्तुस्थिती बघता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे हे संकेत मानले जात आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी पावले उचलल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे शिक्षणाधिकाºयांना पत्र : प्राथमिक शिक्षक संघटना सरसावली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात नियमानुसार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. ग्रामीण भागाची वस्तुस्थिती बघता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे हे संकेत मानले जात आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी पावले उचलल्याची माहिती मिळाली आहे.प्राथमिक शिक्षक संघटनेने सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावी, या आशयाच्या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या पत्रात ग्रामीण भागाची वस्तुस्थिती विशद करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली असून, मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढपण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमिवर शहरी भागातील शाळांमध्ये असलेल्या सोईसुविधा ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना असह्य वेदना झेलत उन्हाळ्यात शिक्षण घ्यावे लागते. अशातच ग्रामीण भागात दुष्काळ, पाणीटंचाई आणि शाळांमध्ये पंखे, हवेशिर वर्गखोल्यांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. रखखरत्या उन्हात दिवसभर विद्यार्थ्यांना वर्गात बसवून ठेवणे संयुक्तिक होणार नाही, असे पत्रात नमूद आहे. धारणी तालुका वगळता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकाºयांंना अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे. शैक्षणिक बाबी परिपूर्ण करूनच प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होतील, त्यानुसार कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.शिक्षण विभाग लागला कामालाजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे पत्र धडकताच संपूर्ण विभाग कामाला लागल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात प्राथमिकच्या सुमारे १५०० शाळा आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने चाचपणी चालविली आहे. १ मार्चपासून सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे पत्र याच आठवड्यात मुख्याध्यापकांना पोहचेल, असे संकेत मिळत आहे.