शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शेणखताला आला सोन्याचा भाव; अमरावती जिल्ह्यात मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:15 IST

Amravati News agriculture अमरावती जिल्ह्यात ठिकाणी सेंद्रीय शेती केली जात असून, रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आलेला आहे. मात्र मागणी वाढल्याने शेणखतही मिळणे दुरापास्त झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यात ठिकाणी सेंद्रीय शेती केली जात असून, रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आलेला आहे. मात्र मागणी वाढल्याने शेणखतही मिळणे दुरापास्त झाले आहे.

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावून शेतीत क्षारपडचा धोका वाढला आहे. ज्या शेतक?्याकडे जनावरे पाळली जात नाही, अशांनी शेतात उत्पादित सोयाबीन कपाशी व इतर पिकांचे अवशेष (पाला) जाळून न टाकता सरीमध्ये कुजवणूक केल्यास आपोआप सेंद्रीय खताची उपलब्धता होते, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.शेणखताच्या एका ट्रॉलीचा सहा हजार रुपये दरएका ट्रालीच्या शेणखताचा दर ५ ते ६ हजार रुपयांवर आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी शेणखतावरच भर देत आहे. ही ड्रंपींग ट्रॉली भरण्यासह महागात पडते. त्यामुळे शेणखतासोबतच सेंद्रीय खत, गांडूळ खत शेतातच तयार केल्यास याचा निश्चितच शेतीसाठी उपयोग होतो.

टॅग्स :agricultureशेती