शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

रस्त्यावरील खड्डे अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:15 IST

अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ठळक मुद्देचांदूरबाजार-खरवाडी रस्ता : सा.बां. विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : अमरावती जिल्ह्यातील व विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चांदूरबाजार-वलगाव-अमरावती मार्गातील खड्डे मात्र आजही अपघाताला आमंत्रण देत आहेत.चांदूरबाजार-अमरावती वलगाव मार्गे हा जिल्ह्यातील सर्वांत जुना सार्वजनिक बांधकाम विभागाचा मार्ग आहे. याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयसुद्धा आहे. त्यांच्या कार्यालयापासून दोन-तीन किलोमीटरवरच मोठमोठे खड्डे पडलेले आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर मुक्ताई लॉनजवळ टाटा समूह व काळी-पिवळई एकमेकांवर धडकून अपघात झालेला आहे. त्याच ठिकाणी हे खड्डे पडलेले आहे. हा अपघात या खड्ड्यामुळे तर घडला नाही ना, असेही वाहनचालकांमध्ये चर्चा होत आहे. कारण या रस्त्यावरील खड्डे हे मोठमोठे आहे आणि खड्डे वाचविण्याचा प्रयत्न प्रत्येक वाहन चालक करीत असतो व रात्रीच्या वेळी पुढील वाहन हे किती दूर आहे, याचा अंदाज व्यक्त होत नसल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बरेच अपघात होतात.चांदूरबाजार ते खरवाडीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू राहते. मोठ्या वाहनाबरोबर मोटारसायकल चालकांनादेखील खड्डे चकुविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात कित्येकदा होतात. हा मार्ग चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो.थातूरमातूर बुजविले खड्डेराज्याच्या बांधकाममंत्र्यांनी विभागातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याची घोषणा केली असतानाही चांदूरबाजार सार्वजनिक बांधकाम उपविभाग झोपेत आहे. तालुक्यातील काही रस्त्यांवरील खड्डे कायमच आहेत, तर काही रस्त्यावरील खड्डे हे थातूरमातूर बुजविल्याने ते पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रवासी व वाहनचालकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.ब्रिटिशकालीन रस्तागॅजेटमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचाच होता, असा उल्लेख आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात निंबाची झाडे लावल्याचा उल्लेख त्यात केलेला आहे. आघाडी शासन असताना तत्कालीन पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या कार्यकाळात या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.