शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मेळघाटात विजेच्या प्रश्नावरून राजकारण

By admin | Updated: April 10, 2016 00:09 IST

आघाडी शासनापासून सुरू असलेल्या १३२ के. व्ही. वाहिनीचे राजकारण अद्यापही सुरू आहे.

१३२ के. व्ही. लांबणीवर : ३३ के. व्ही. समांतर वाहिनीला वेगश्यामकांत पाण्डेय धारणीआघाडी शासनापासून सुरू असलेल्या १३२ के. व्ही. वाहिनीचे राजकारण अद्यापही सुरू आहे. ही मोठी टॉवर लाईन कोणी आणली यावरून सुरुवातीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पत्रकबाजी झाली होती. याचे श्रेय लाटण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते विश्रामगृहात पत्रपरिषद घेऊन वृत्तपत्र प्रतिनिधींना टॉवर लाईन आणण्यात काँग्रेसचे केवलराम काळे यांचा तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच १३२ लाईन आणल्याचा कांगावा सुरू केला आहे. कालांतराने आघाडीची सत्ता गेली व महायुतीची सत्ता राज्यात सत्तारुढ झाली. त्यांनीसुद्धा १३२ केव्हीचे काम केवळ आम्हीच सुरू केल्याचा दावा केला. त्यानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. मात्र मध्य प्रदेशातील जंगल व पर्यावरण विभागाच्या आडकाठीमुळे ५१ टॉवरचे काम थांबले आहे. आता ही अडचण दूर करण्यासाठी तब्बल तीन ते चार वर्षे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काँग्रेसचे जि. प. सदस्य श्रीपाल पाल यांनी नुकतेच कुसुमकोट येथे अमरावती-बुरहानपूर मार्गावर चक्काजाम केले. दुसरीकडे सर्व परिस्थितीचा अभ्यास करून शांततापूर्ण खेळी खेळण्याचा दांडगा अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी आमदार राजकुमार पटेल यांनी ३३ के. व्ही. ची समांतर वाहिनीच्या कामाला वेग देण्याचे काम करीत आहे.