शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

मेळघाटात विजेच्या प्रश्नावरून राजकारण

By admin | Updated: April 10, 2016 00:09 IST

आघाडी शासनापासून सुरू असलेल्या १३२ के. व्ही. वाहिनीचे राजकारण अद्यापही सुरू आहे.

१३२ के. व्ही. लांबणीवर : ३३ के. व्ही. समांतर वाहिनीला वेगश्यामकांत पाण्डेय धारणीआघाडी शासनापासून सुरू असलेल्या १३२ के. व्ही. वाहिनीचे राजकारण अद्यापही सुरू आहे. ही मोठी टॉवर लाईन कोणी आणली यावरून सुरुवातीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पत्रकबाजी झाली होती. याचे श्रेय लाटण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते विश्रामगृहात पत्रपरिषद घेऊन वृत्तपत्र प्रतिनिधींना टॉवर लाईन आणण्यात काँग्रेसचे केवलराम काळे यांचा तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच १३२ लाईन आणल्याचा कांगावा सुरू केला आहे. कालांतराने आघाडीची सत्ता गेली व महायुतीची सत्ता राज्यात सत्तारुढ झाली. त्यांनीसुद्धा १३२ केव्हीचे काम केवळ आम्हीच सुरू केल्याचा दावा केला. त्यानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. मात्र मध्य प्रदेशातील जंगल व पर्यावरण विभागाच्या आडकाठीमुळे ५१ टॉवरचे काम थांबले आहे. आता ही अडचण दूर करण्यासाठी तब्बल तीन ते चार वर्षे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काँग्रेसचे जि. प. सदस्य श्रीपाल पाल यांनी नुकतेच कुसुमकोट येथे अमरावती-बुरहानपूर मार्गावर चक्काजाम केले. दुसरीकडे सर्व परिस्थितीचा अभ्यास करून शांततापूर्ण खेळी खेळण्याचा दांडगा अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी आमदार राजकुमार पटेल यांनी ३३ के. व्ही. ची समांतर वाहिनीच्या कामाला वेग देण्याचे काम करीत आहे.