शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आता वरातीसाठीही लागणार पोलीस परवानगी

By admin | Updated: May 31, 2015 00:20 IST

शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात लग्नसमांरभातील वरातींमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण ...

पोलीस उपायुक्त काढणार सूचना : शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे निर्णयअमरावती : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात लग्नसमांरभातील वरातींमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याकरिता आता नवरदेवाची वरात काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस उपायुक्त बी.के.गावराने तशा सूचना निर्गमित करणार आहेत. लग्न हा जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्यामुळे सर्वांसाठीच तो उत्साहपूर्ण व आनंदादायी असतो. उन्हाळ्यात लग्नतिथी अधिक असतात. परंतु अलिकडे मुहूर्त न पाहता लग्न करण्याची प्रथा रूढ होत असल्याने वर्षभर कुठे ना कुठे लग्नाचा बॅन्डबाजा वाजताना आढळून येतो. लग्नसमारंभ म्हटला की, डीजे, बॅन्ड व आतषबाजी आलीच. उत्साहाला उधाण येते. शहरातील बहुतांश मंगल कार्यालयात दररोज शेकडो लग्नसमांरभ पार पडत आहेत. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते.लग्नाच्या वरातीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरून वरात काढणाऱ्यांना पोलीस परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. तशा सूचना नागरिकांना देण्यात येतील. वाहतुकीची कोंडी निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत.-बी.के.गावराने, पोलीस उपायुक्त.