शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:25 IST

सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते.

ठळक मुद्देदेखभाल-दुरुस्ती केव्हा ? : पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चांगल्या योजनेचा फज्जा

आॅनलाईन लोकमतअमरावती : सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते. यात हे दिवे चालू, बंद करण्याची सुविधा स्वयंचलित आहेत. या दिव्याचे आयुष्य १५ ते २० वर्षे आहे. याच्यातील बॅटरीची देखभालीची आवश्यकता असते. याची किंमत सुमारे २५ हजाराच्या पुढे एका दिव्याची आहे. यांच्यामुळे दुसऱ्या विजेची गरज नाही. हे दिवे बसवण्यास सोपे असून पर्यावरण स्रेही आहेत. मात्र याची योग्य देखभाल न केल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशेसाठी आहे.रस्त्यावर बसवल्या जाणाऱ्या सौर दिव्यात फोटो व्होल्टिक तंत्रज्ञानाचा उपयोग असतो. या दिवसांत सूर्यप्रकाशापासून सौर ऊर्जा निर्माण होते व रात्री या विजेचा उपयोग होतो. याला शासनाचे अनुदान असते. या योजनेमार्फत ग्रामसभेच्या मान्यतेने हे दिवे बसवण्यात येतात. ग्रामपंचायतीने याची योग्य अंमलबजावणी केली असता याचा दीर्घकालीन उपयोग होऊ शकतो. काही भागातील बºयाच ग्रामपंचायतींनी सौर दिव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बऱ्याच गावांत या दिव्याचे सांगाडेच उभे आहेत. या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे बहुतांश सौरदिवे निकामी झाले आहेत. काही भुरट्या चोरांनी ते दिवे लंपास केले आहे. यामुळे चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.विविध गावांतील योग्य ठिकाणी सौर दिवे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना मोफत दिले आहेत. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींनी या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे हजारो रूपये किमतीचे हे दिवे बंद पडले आहेत. काही दिव्यांची चोरी झाली आहे. बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. जिल्हा परिषदेने याबाबत युद्धपातळीवर योग्य त्या अधिकाऱ्यांनी गाववार चौकशीचा अहवाल घेण्यात यावेत व वसुली करावी, अशी मागणी जोर धरत आहे.यासंदर्भात ग्रापंचायतींची माहिती घेऊन बंद असलेले सौरदिवे पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.- माया वानखडे,डेप्युटी सीईओ, पंचायत