शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक किलोमीटरच्या रस्त्यात शंभरांवर खड्डे

By admin | Updated: November 25, 2014 22:48 IST

अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

अमरावती : अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. केवळ एक-एक किलोमिटर अंतरावर शंभरांवर खड्डे पडलेले आहेत. लहान खड्ड्यांची संख्या तर अगिणत आहे. राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावरुन चालणे धोक्याचे ठरत आहे. परिणामी वाहतूक करणारे नागरिक वैतागले आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावर रस्ता दुरूस्तीचे काम झाले असले तरी काही ठिकाणच्या टप्प्यात अद्यापही रस्त्याचा प्रवास खडतर होऊन बसला आहे. यात पहिला टप्पा वलगाव बसस्थानकापासून ते आष्टी फाट्यापर्यंत, त्यानंतर पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर ते चांदूरबाजार स्टॉप या तीन टप्प्यातील राज्य महामार्गावर एक ते तीन किलोमीटर अंतरावर डांबरी रस्त्याचा प्रवास खडतर झाला आहे. गरोदर मातांना दुचाकी वाहनाने जाता-येताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे असाह्य वेदनाचा सामना करावा लागतो. ऐवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिक व इतर सर्वच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यावरील जागोजागी खड्डे, उखडली गिट्टी, डांबर माथ्याचे ठिगळ यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. यामुळे अपघाताच्याही घटना घडत आहे. यापूर्वी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर काही महिन्यापूर्वी एसटी बसचा आणि किरकोळ अपघाताच्या घटना घडल्यानंतर बांधकाम विभाग अद्यापही जागा झाला नाही त्यामुळे अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील ज्या ठिकाणी मार्गात रस्त्याची चाळण झाली आहे आणि खड्डे पडले आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होते आहे.