शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

तापाने फणफणतोय जिल्हा

By admin | Updated: September 22, 2014 23:11 IST

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे.

अमरावती : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील चार आठवड्यातच तापाचे २५५१ रुग्ण दाखल झाले असूनही यामध्ये डेंग्यू, मलेरिया, निमोनिया व टायफाईड आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. याकडे आता आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ताप व डायरियाची प्रतिबंध करण्याकरिता डास निर्मूलन व दूषित पाण्याचा वापर टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यात १ हजारांच्यावर तापाचे रुग्ण दाखल झाले होते. दर दिवसाला ५० ते ६० रुग्ण नुसत्या ताप आजारांचे दाखल केले जात होते. हीच स्थिती पुढेही पहायला मिळत आहे. १८ ते १४ सप्टेंबरदरम्यान ही संख्या मोठ्या संख्येत वाढल्याचे दिसून येत आहे. या चार आठवडयामध्ये २५५१ तापाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. आॅगस्ट मध्ये डेंग्युचे १३ रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा डेंग्युचे १५ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे १८ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत टायफाईटचे १००९ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे टायफाईडच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मलेरियाचे १४८१, निमोनियाचे १६ व गॅस्ट्रोचे ( डायरिया) ३८० रुग्ण दाखल करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त तापाचे शेकडो रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यावासी ताप आजारांने फणफणत आहे, असे चित्र आहे. अशा वातावरणामध्ये प्रत्येक घरात एक तापाचा रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात तापाचा प्रभाव वाढता आहे.