शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तापाने फणफणतोय जिल्हा

By admin | Updated: September 22, 2014 23:11 IST

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे.

अमरावती : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील चार आठवड्यातच तापाचे २५५१ रुग्ण दाखल झाले असूनही यामध्ये डेंग्यू, मलेरिया, निमोनिया व टायफाईड आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. याकडे आता आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ताप व डायरियाची प्रतिबंध करण्याकरिता डास निर्मूलन व दूषित पाण्याचा वापर टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यात १ हजारांच्यावर तापाचे रुग्ण दाखल झाले होते. दर दिवसाला ५० ते ६० रुग्ण नुसत्या ताप आजारांचे दाखल केले जात होते. हीच स्थिती पुढेही पहायला मिळत आहे. १८ ते १४ सप्टेंबरदरम्यान ही संख्या मोठ्या संख्येत वाढल्याचे दिसून येत आहे. या चार आठवडयामध्ये २५५१ तापाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. आॅगस्ट मध्ये डेंग्युचे १३ रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा डेंग्युचे १५ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे १८ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत टायफाईटचे १००९ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे टायफाईडच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मलेरियाचे १४८१, निमोनियाचे १६ व गॅस्ट्रोचे ( डायरिया) ३८० रुग्ण दाखल करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त तापाचे शेकडो रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यावासी ताप आजारांने फणफणत आहे, असे चित्र आहे. अशा वातावरणामध्ये प्रत्येक घरात एक तापाचा रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात तापाचा प्रभाव वाढता आहे.