शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नझूल जमिनीचे हस्तांतरणीय धोरण लोकाभिमुख

By admin | Updated: February 23, 2016 00:09 IST

राज्य शासनाने नझूल जमिनीच्या हस्तांतरणाबाबत घेतलेला निर्णय लोकाभिमुख असून या धोरणाचा नागरिकांना लाभ मिळेल,..

शिबिराचे उद्घाटन : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती : राज्य शासनाने नझूल जमिनीच्या हस्तांतरणाबाबत घेतलेला निर्णय लोकाभिमुख असून या धोरणाचा नागरिकांना लाभ मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.येथील तहसील कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख भारती खंडेलवाल आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, १९६६ पूर्वी ब सत्ताप्रकार शासकीय जमिनी स्थायी मुदतीकरिता प्रदान केल्या आहेत. परंतु या जमिनीचे नूतनीकरण, हस्तांतरण व वापरात बदल करण्याकरिता नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून महसूल विभागाने २३ डिसेंबर २०१५ रोजी अमरावती विभागाकरिता सुधारित धोरण जाहीर केले आहे. नवीन धोरणामुळे सर्वांना सरळ व सोप्या पध्दतीने जमिनीचे व्यवहार करता येईल, असे त्यांनी सांगितले. ना. पोटे पुढे म्हणाले की, ब्रिटीश कालीन ताब्यात असलेल्या नझूल व बी सत्ताप्रकार जमिनी हस्तांतरणाबाबत निर्गमित झालेल्या नवीन शासन धोरणामुळे नागरिकांना सरळ व सोप्या पध्दतीने जमिनी संबंधीचे व्यवहार करता येणार आहे. या नवीन धोरणानुसार नागरिकांवर महसुली नियमानुसार आकारण्यात येणारी अनर्जित उत्पन्नाची रक्कम जमिनीच्या बाजार मूल्याच्या २५ टक्क्यावरून १० टक्के इतकी करण्यात आली आहे. सदर रक्कम अदा करून ताब्यात असलेल्या जमिनी स्वत:च्या मालकीची होणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी नवीन धोरणानुसार शासकीय जमीन वापराबद्दल दंडाच्या आदेशातील रक्कम भरणारा प्रथम लाभार्थी पवन जयकिसन गट्टानी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ताबा प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात आले.नझूल जमीन नूतनीकरण, शर्तभंग नियमानुकूल कामे पार पाडणे सोईचे होण्यासाठी महसूल विभागाव्दारे सहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. प्रास्ताविक प्रवीण ठाकरे यांनी तर आभार उपअधीक्षक भूमिअभिलेख खंडेलवाल यांनी मानले. (प्रतिनिधी)