शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

प्रचलित ५० पैशांच्या निकषाप्रमाणे होणार पैसेवारी जाहीर

By admin | Updated: September 27, 2015 00:03 IST

खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारीचे जाहीर करण्याबाबतच्या सूचना शासनाने मागे घेतल्या आहेत

शासन निर्देश : ६७ पैशांपेक्षा कमी-जास्त पैसेवारीचे निकष मागेलोकमत विशेषअमरावती : खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारीचे जाहीर करण्याबाबतच्या सूचना शासनाने मागे घेतल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक प्रचलित नियमाने खरीप पिकांसाठी जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.दरवर्षी खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर केली जाते. यावर्षी मात्र १९ सप्टेंबरला खरीप पिकाची पैसेवारी शासनाने १६ सप्टेंबरला पत्रानुसार ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त याप्रमाणात जिल्ह्यात ५९ पैसे काढण्यात आली होती. या निकषानुसार जिल्ह्यातील १ हजार ९८१ या महसुली गावांची ही नजर अंदाज पैसेवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जाहीर केली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी शासनाने ६७ पैशांपेक्षा जास्त व कमी उत्पन्न हे आदेश मागे घेतले व पूर्वीप्रमाणेच ५० टक्क्यापेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पेैसेवारी जाहीर करण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यामुळे यापूर्वी १९ सप्टेंबरला जाहीर झालेली ५९ पैसेवारी ही आता जुन्याच ५० टक्क्यापेक्षा कमी किंवा जास्त या निकषाप्रमाणे होणार आहे. (प्रतिनिधी)अशी काढणार पुन्हा नजर अंदाज पैसेवारी५० पैशापेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारी काढण्यासाठी पुन्हा एकदा महसूल अधिकाऱ्यांना रँडम पध्दतीने फ्लॅट निवडून, प्रमुख पिकाकरिता प्रत्येक गावामध्ये किमान १२ भूखंड निवडून त्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याव्दारे खरीप पिकांच्या पैसेवारीचा अंदाज काढला जातो.१९ सप्टेंबरची अंदाज पैसेवारीजिल्ह्यात १९ सप्टेंबरला १९८१ गावात ५९ पैसे ही नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार अमरावती तालुक्यात ६१ पैसे, भातकुली ६०, नांदगावत ५७, चांदूरररेल्वे ५४, धामगणाव ६१, तिवसा ६१, मोर्शी ६५, वरूड ५९, अचलपूर ५६, चांदूरबाजार ५७, दर्यापूर ६२, अंजनगाव ५८, धारणी ५४ व चिखलदरा तालुक्याची ५७ पैसेही नजरअंदाज पैसेवारी रद्द होऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा जास्त अशी काढण्यात येणार आहे.