शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

-तर पक्ष गुंडाळेल

By admin | Updated: September 30, 2014 23:28 IST

नेत्यांनी जनतेच्या तोंडावर नुसती पाने पुसली आहेत. मी या राजकारण्यांसारखा नाही. राज्याचे मला भले करता आले नाही तर मी पक्ष बंद करुन टाकेल, असे म्हणत राज्यात सत्ता स्थापनेची एकदा

राज ठाकरे यांचे प्रतिपादन : दर्यापूर, वलगाव, चांदूररेल्वेत सभादर्यापूर/चांदूररेल्वे: नेत्यांनी जनतेच्या तोंडावर नुसती पाने पुसली आहेत. मी या राजकारण्यांसारखा नाही. राज्याचे मला भले करता आले नाही तर मी पक्ष बंद करुन टाकेल, असे म्हणत राज्यात सत्ता स्थापनेची एकदा संधी देण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मनसेच्या विदर्भातील पहिल्या प्रचार सभेची सुरुवात आज मंगळवारी दर्यापूर येथून करण्यात आली. दर्यापूर येथील सभेत त्यांनी आपल्या भाषणातून सर्वच नेत्यांना फटकारले. सकाळी १०.३० ची सभा दोन तास उशिरा म्हणजे १२.३० वाजता सुरु झाली. त्यानंतर वलगाव व रात्री चांदूररेल्वे येथे जाहीर सभा झाली.सभेत पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच या सरकारने पोलीस भर्ती घेतली. तरुणांना पाच-पाच कि.मी. धावायला लावले. यात चार तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलीस भर्तीसाठी आलेल्या मुलांवर पोलिसानांच लाठीचार्ज करावा लागत आहे. माझ्या विकास आराखड्यात तरुणांच्या नोकरी संदर्भातील व्हिजन आहे. सिक्युरिटी एजन्सीजमार्फत परप्रांतीयांना भर्ती करुन घेतले जाते. मराठी मुलांना काम मिळत नाही. मंत्र्यांंवर तोफ डागताना राज ठाकरे म्हणाले विदर्भासारख्या सुपीक भागाचे काय केले यांनी, फक्त नागर फिरवला आहे. पाणी देवू, रास्ते देवू, नोकऱ्या देवू आता ते कोठे गेले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विदर्भात सर्वात जास्त संत्रा उत्पादित होतो. जगात संत्र्यांचा रस ७० टक्के लोक पितात व हे व्यापारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. परंतु यांना संत्र्यांवर प्रक्रिया करण्याची एक ही कंपनी विदर्भात आणता आली नाही. कापूस इकडे सुतगिरणा कोल्हापुरात, जे जिथं पिकतं तेथे उद्योग आणाचे नाही? परंतु मी असे करणार नाही, जिथे उद्योग तेथे कारखाना आणणार, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून दिले. व्यासपीठावर शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे सहसंपर्क अध्यक्ष रावसाहेब कदम, बबन धामोतकर, जिल्हा संघटक पप्पू पाटील, राजेंद्र गायगोले, प्रवीण तायडे, दर्यापूर तालुकाध्यक्ष जयंत वाकोडे, अंजनगावचे सुधाकर फुलंबरकर, शकुंतला शिंदे, भूषण फरतोडे, दर्यापूरचे गोपाल चंदन, अकोटचे प्रदीप गावंडे, मूर्तिजापूरचे रामा उंबरकर, अकोल्याचे पंकज साबळे, अचलपूरचे प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.