शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

शेतकऱ्यांना अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:59 IST

जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाशी लढा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे उपस्थितांना १६ जानेवारीचे शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आले. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प मुंबई यांनी ९ जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत घटक-भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे व विविध संस्था, व्यावसायिक बँका यांनी मूल्यांकन करण्याच्या व्यावसायिक प्रस्तावना सहाय्य करणे अंतर्गत मुरघास बनविण्याचे मशीन पुरवठा करणे या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पांतर्गंत जिल्ह्यामध्ये मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा केला जाणार आहे, त्याकरिता गरजू पशुपालकांनी संबंधित तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.या योजनेंतर्गंत लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रकल्पांतर्गंत गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी गट, स्वयंसहायता गट, बचत गट केवळ पात्र राहतील. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या प्रकल्पास नोंदणीकृत बँक, वित्तीय संस्था यांचेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे.काय आहे मुरघास?हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करण्यासाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्यवेळी कापणी करून वैरणीत ३० टक्के शुष्कांक (ड्रायमेंटर) व ७० टक्के आर्द्रता असताना कुट्टी करून सीलो पीट, सीलो बॅग्स, सीलो बॉल्समध्ये हवाबंद स्थितीत (अनअ‍ेरोबीक कंडीशन) मुरण्यासाठी, आंबविण्यासाठी (फरमेंटेश्न) साठविली जाते. या हिरवी वैरण साठविण्याच्या, टिकविण्याच्या पद्धतीला मुरघाट बनविणे असे संबोधिले जाते.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये मुरघास बनविण्याचे मशीनचा पुरवठा करण्यात येईल.- डॉ. मोहन गोहत्रेउपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन