शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अवयवदान जागृती महाफेरी आज

By admin | Updated: August 30, 2016 00:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत.

महाअवयवदान अभियान : पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत. त्यांनी ‘तेन भुंजिभा’ म्हणजेच ‘त्याग करण्यात उत्तम आनंद’ या शब्दांत अवयवदानाचे महत्त्व सांगितले आहे. याच अनुषंगाने शहरात मंगळवार ३० आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता अवयवदान महाफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत अवयवदान महाअभियान ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करुन अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले जाईल. या महाफेरीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या सन्माननीय अतिथींना निमंत्रित करण्यात आले आहे. १ सप्टेंबरपर्यंत अभियानअमरावती : या फेरीनिमित्ताने विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनासह सामाजिक संघटना आयएमए फॉक्सी, बालरोग तज्ज्ञ संघटना, शल्यचिकित्सक संगठना, ईएनटी संगठना, शहरातील डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हास्तरीय अवयवदान अभियान समितीचे सदस्य सचिव अरूण राऊत यांनी केले आहे.