शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

अवयवदान जागृती महाफेरी आज

By admin | Updated: August 30, 2016 00:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत.

महाअवयवदान अभियान : पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत. त्यांनी ‘तेन भुंजिभा’ म्हणजेच ‘त्याग करण्यात उत्तम आनंद’ या शब्दांत अवयवदानाचे महत्त्व सांगितले आहे. याच अनुषंगाने शहरात मंगळवार ३० आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता अवयवदान महाफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत अवयवदान महाअभियान ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करुन अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले जाईल. या महाफेरीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या सन्माननीय अतिथींना निमंत्रित करण्यात आले आहे. १ सप्टेंबरपर्यंत अभियानअमरावती : या फेरीनिमित्ताने विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनासह सामाजिक संघटना आयएमए फॉक्सी, बालरोग तज्ज्ञ संघटना, शल्यचिकित्सक संगठना, ईएनटी संगठना, शहरातील डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हास्तरीय अवयवदान अभियान समितीचे सदस्य सचिव अरूण राऊत यांनी केले आहे.