शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

राष्ट्रियीकृत बँकेचे १८ टक्केच पीक कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

अमरावती : यंदाचा खरीप आठवडाभरावर आला असताना राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का अद्याप १८ वरच आहे. त्यातुलनेत जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ...

अमरावती : यंदाचा खरीप आठवडाभरावर आला असताना राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का अद्याप १८ वरच आहे. त्यातुलनेत जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ८० टक्केच कर्जवाटप केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

यंदाच्या खरिपासाठी दोन लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सध्या जिल्ह्यातील बँकांनी ५६,८६० शेतकऱ्यांना ५२१.८३ कोटींचे कर्जवाटप केले. ही ३५ टक्केवारी आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी १७,९८० शेतकऱ्यांना १९०.५५ कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही १८ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांनी ४७६ शेतकऱ्यांना ५.४९ कोटींचे कर्जवाटप केले. ही ३१ टक्केवारी आहे. जिल्हा बँकेने मात्र, ३८,४१४ शेतकऱ्यांना ३२५.७९ कोटींचे कर्जवाटप केले. एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत ही ८० टक्केवारी आहे.

मंगळवारपासून मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना पीककर्ज देणे महत्त्वाचे आहे. मात्र, राष्ट्रियीकृत बँकांद्वारा टाळाटाळ करण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

बॉक्स

असे आहे बँकनिहाय कर्जवाटप

बँक ऑफ बडोदा १०.९१ कोटी, बँक ऑफ इंडिया ७.५३ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ५५.५५ कोटी, कॅनडा १.८९ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४२.७७ कोटी, इंडियन बँक ४.९१ कोटी, ओव्हसीज बँक ४९ लाख, पंजाब नॅशनल ९६ लाख, एसबीआय ५४.५८ कोटी, युको १३ लाख, युनियन बँक ५.३७ कोटी, ॲक्सिस बँक ४० लाख, एचडीएफसी ३.०५ कोटी, आयसीआयसीआय १.११ कोटी, आयडीबीआय ५६ कोटी, इडंसइंड बँक ३५ कोटी, विदर्भ कोकण बँक ५.४९ कोटी व जिल्हा बँकेद्वारा ३२५.७९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.