शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

राष्ट्रियीकृत बँकेचे १८ टक्केच पीक कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

अमरावती : यंदाचा खरीप आठवडाभरावर आला असताना राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का अद्याप १८ वरच आहे. त्यातुलनेत जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ...

अमरावती : यंदाचा खरीप आठवडाभरावर आला असताना राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का अद्याप १८ वरच आहे. त्यातुलनेत जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ८० टक्केच कर्जवाटप केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

यंदाच्या खरिपासाठी दोन लाख शेतकऱ्यांना १,५०० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्यातुलनेत सध्या जिल्ह्यातील बँकांनी ५६,८६० शेतकऱ्यांना ५२१.८३ कोटींचे कर्जवाटप केले. ही ३५ टक्केवारी आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी १७,९८० शेतकऱ्यांना १९०.५५ कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही १८ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांनी ४७६ शेतकऱ्यांना ५.४९ कोटींचे कर्जवाटप केले. ही ३१ टक्केवारी आहे. जिल्हा बँकेने मात्र, ३८,४१४ शेतकऱ्यांना ३२५.७९ कोटींचे कर्जवाटप केले. एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत ही ८० टक्केवारी आहे.

मंगळवारपासून मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना पीककर्ज देणे महत्त्वाचे आहे. मात्र, राष्ट्रियीकृत बँकांद्वारा टाळाटाळ करण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

बॉक्स

असे आहे बँकनिहाय कर्जवाटप

बँक ऑफ बडोदा १०.९१ कोटी, बँक ऑफ इंडिया ७.५३ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ५५.५५ कोटी, कॅनडा १.८९ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४२.७७ कोटी, इंडियन बँक ४.९१ कोटी, ओव्हसीज बँक ४९ लाख, पंजाब नॅशनल ९६ लाख, एसबीआय ५४.५८ कोटी, युको १३ लाख, युनियन बँक ५.३७ कोटी, ॲक्सिस बँक ४० लाख, एचडीएफसी ३.०५ कोटी, आयसीआयसीआय १.११ कोटी, आयडीबीआय ५६ कोटी, इडंसइंड बँक ३५ कोटी, विदर्भ कोकण बँक ५.४९ कोटी व जिल्हा बँकेद्वारा ३२५.७९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.