शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

स्मार्ट १० शहरांपैकी फक्त अमरावतीत जागा उपलब्ध

By admin | Updated: November 7, 2015 00:11 IST

स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड खुल्या स्पर्धेत झाली. यामध्ये अमरावती आहे ...

अमरावती : स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड खुल्या स्पर्धेत झाली. यामध्ये अमरावती आहे व या स्मार्ट १० शहरांमध्ये केवळ अमरावती येथे २५० ते ३०० एकर जागा उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी विकास नाही तेथे विकास करता येईल किंवा जुन्या गावठाणाचे पुनर्गठन करून विकास करता येईल, असे अमरावती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. स्मार्ट सिटीसंदर्भातील प्लॅन ३१ डिसेंबरच्या आत शासनाला सादर करावयाचा आहे. स्मार्ट सिटीसंदर्भात चार क्षेत्राची निवड करण्यात आली. कुठल्या क्षेत्रात स्मार्ट सिटी करायची यासंदर्भात नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. गुरूवारी एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला अमरावतीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कृषी उद्योगावर आधारित विकास हा महत्त्वाचा उद्देश आहे. भविष्यातील अमरावती शहर साकारताना २४ तास पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वीज, स्मार्ट वाहतूक व्यवस्था, ई-सर्व्हिस, ग्रीन एनर्जी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, कचरामुक्त शहर, घनकचरा व्यवस्थापन, भुयार गटार योजना, मलशुद्धीकरण केंद्र, सोलर एनर्जीवर यंत्रणा, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आदी सुविधा होणार असल्याचे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.